नवी मुंबई मेट्रो रेल्वे स्टेशन वर पंखे लावण्याची मागणी

नवी मुंबई(प्रतिनिधी) - सुनियोजित अश्या सिडकोच्या मेट्रो रेल्वे स्टेशनवर पंखे नसल्याने, उन्हाच्या झळांनी मेट्रो रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय दुर करण्यासाठीं मेट्रो रेल्वे स्टेशनवर.पंखे बसविण्यात यावे अशी मागणी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष कासमभाई मुलाणी' यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक याच्याकडे केली आहे.


सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्प अतिशय सुनियोजित बनविण्यात आला असून प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे या वर्षी उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने प्लॅटफॉर्मवर फॅन नसल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर उभे रहाणे मुश्किल झाले आहे विशेष म्हणजे प्रवाशी प्लॅटफॉर्मवर काही मिनिटेच मेट्रो ची प्रतीक्षा करत असतात त्यामुळे प्रवाशी कशी बशी वेळ काढून जातात.


परंतु प्रवाशाच्या सुरक्षे करिता प्लॅटफॉर्मवर नेमणुकीस असलेले सुरक्षा रक्षक है २४ तास जुटीवर असतात फॅन नसल्याने अधिक उष्णतेचा सामना करावा लागत असल्याने प्लॅटफॉर्मवर मेट्रो आली आसता काही क्षणाकरीता नविलाजास्त्व मेट्रोच्या एसीचा आधार घ्यावा लागत आहे या सर्वाचा आदरणीय महोदयांनी गांभीर्याने विचार करून प्रत्येक मेट्रो स्थानकावर फॅन बसविण्यात येऊन प्रवाशी व सुरक्षा रक्षकांना दिलासा द्यावा असे.कासमभाई मुलाणी'यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या कडे केली आहे.

Comments
Add Comment

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी

‘एआय’, डिजिटल सुविधा आणि विविध योजनांमुळे महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम होणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नैसर्गिक शेती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि पायाभूत सुविधांवर

अनाथ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील अडचणी दूर करू

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका करणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची

नियम व अटींची पूर्तता केल्यासच गुंठेवारी प्रस्तावांना मंजुरी मिळणार; मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील गुंठेवारी नियमितीकरणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गुंठेवारी विकास नियमित

राज्यातील चेक पोस्ट बंद करणार, मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले आश्वासन

मुंबई : चेक पोस्ट संदर्भात लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या विषयाची गंभीर दखल