नवी मुंबई मेट्रो रेल्वे स्टेशन वर पंखे लावण्याची मागणी

नवी मुंबई(प्रतिनिधी) - सुनियोजित अश्या सिडकोच्या मेट्रो रेल्वे स्टेशनवर पंखे नसल्याने, उन्हाच्या झळांनी मेट्रो रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय दुर करण्यासाठीं मेट्रो रेल्वे स्टेशनवर.पंखे बसविण्यात यावे अशी मागणी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष कासमभाई मुलाणी' यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक याच्याकडे केली आहे.


सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्प अतिशय सुनियोजित बनविण्यात आला असून प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे या वर्षी उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने प्लॅटफॉर्मवर फॅन नसल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर उभे रहाणे मुश्किल झाले आहे विशेष म्हणजे प्रवाशी प्लॅटफॉर्मवर काही मिनिटेच मेट्रो ची प्रतीक्षा करत असतात त्यामुळे प्रवाशी कशी बशी वेळ काढून जातात.


परंतु प्रवाशाच्या सुरक्षे करिता प्लॅटफॉर्मवर नेमणुकीस असलेले सुरक्षा रक्षक है २४ तास जुटीवर असतात फॅन नसल्याने अधिक उष्णतेचा सामना करावा लागत असल्याने प्लॅटफॉर्मवर मेट्रो आली आसता काही क्षणाकरीता नविलाजास्त्व मेट्रोच्या एसीचा आधार घ्यावा लागत आहे या सर्वाचा आदरणीय महोदयांनी गांभीर्याने विचार करून प्रत्येक मेट्रो स्थानकावर फॅन बसविण्यात येऊन प्रवाशी व सुरक्षा रक्षकांना दिलासा द्यावा असे.कासमभाई मुलाणी'यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या कडे केली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला