नवी दिल्ली : भारतात १ एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष (Financial year) सुरु झालं. यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) यंदाच्या आर्थिक वर्षातलं पहिलं पतधोरण (Credit policy) जाहीर करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यंदा देखील रेपो रेटमध्ये (Repo rate) कोणताही बदल झालेला नाही. आरबीआयकडून (RBI) रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम आहे. व्याजदरात कोणतेही बदल होणार नाहीत असं सांगण्यात आलं आहे.
फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेटमध्ये शेवटची वाढ झाली होती. ३ ते ५ एप्रिल दरम्यान पतधोरण समितीची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय झाला आहे. तसेच यंदाच्या आर्थिक वर्षात विकासदर ७ टक्के राहण्याचा अंदाज आहे. पहिल्या तिमाहीत ७.१ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.९ टक्के, तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत ७ टक्के विकासदर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई : दोन दिवसांपूर्वी वसईतील (Vasai Crime) एका सात वर्षीय चिमुकल्या मुलीच्या मृत्यूची घटना घडली…
कल्याण : वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने (KDMC) कल्याणमधील सहजानंद चौकात सौरऊर्जेवर चालणारा…
मुंबई : सध्या बाहेर कुठेही बाहेर पडायचं झालं तरी चेहरा, अंग झाकेल असे कपडे घालूनच…
मुंबई : कधी मराठी - अमराठी तर कधी भूमिपुत्रांचे हक्क तर कधी उद्धव - राज…
जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…