मुंबई : लोकसभा निवडणूक अंतर्गत राज्यात दुसऱ्या टप्प्यात (Lok Sabha Election Second Phase) लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरणे सुरु झाले आहे. आज अनेक महत्वाच्या नेत्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. ज्यात परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, अकोला, वर्धा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…