Health: चुकूनही प्लास्टिकच्या डब्यात पॅक करू नका गरम जेवण, नाहीतर...

  81

मुंबई: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोक घाईघाईने काम करतात. जे लोक सकाळी ऑफिसला जातात त्यांच्यासाठी तर सकाळची वेळ खूपच धावपळीची असते. अनेकदा सकाळी लोक नाश्ताही करू शकत नाहीत. याशिवाय टिफीन घेऊनही ते घाईघाईत घराबाहेर पडतात.


अशातच काही गोष्टींबाबत लक्ष देणे गरजेचे आहे. अनेकदा लोक घाईघाईने घराबाहेर पडतात तेव्हा गरम खाणे टिफीनमध्ये भरतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का प्लास्टिकच्या डब्यात गरम खाणे पॅक केल्याने आरोग्यावर किती मोठे नुकसान होते ते.



प्लास्टिकमध्ये गरम जेवण पॅक करण्याचे तोटे


प्लास्टिकच्या डब्ब्यात गरम जेवण पॅक केल्याने शरीरास मोठे नुकसान होते. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा प्लास्टिकमधील रासायनिक घटक जेवणासोबत मिसळतात आणि ते शरीरात जाऊन अनेक आजार निर्माण करतात. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. याशिवाय प्लास्टिकमधील काही केमिकल्स मुलांच्या विकासामध्ये अडथळा निर्माण करतात.



या आजारांचा असतो धोका


प्लास्टिकमधील काही केमिकल्समुळे हार्मोनचे संतुलन बिघडू शकते. यामुळे डायबिटीजसारखा आजार होण्याची शक्यता असते. जर तुम्ही दररोज असे करता तर थायरॉईडचा धोका अधिक वाढतो. प्लास्टिकमधील काही केमिकल्समुळे स्किन अॅलर्जीही होऊ शकते. अनेकदा गरमागरम जेवण पॅक केल्याने प्लास्टिक वितळण्याची शक्यता असते. यामुळे बॅक्टेरिया पसरण्याचा धोका वाढतो. यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही काच अथवा स्टीलच्या डब्याचा वापर करू शकता.

Comments
Add Comment

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

बारीक लोकांनी बॉडीबिल्डिंग करताना चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ, नाहीतर...

मुंबई : आजकाल अनेक तरुणांना सुडौल आणि मजबूत शरीर (muscle building) बनवण्याची आवड आहे. यासाठी ते जिममध्ये

कच्चे, उकडलेले की ऑम्लेट? अंडे कसे खाणे ठरते फायदेशीर...घ्या जाणून

मुंबई: अंडी हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. अनेक लोक त्यांच्या आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश करतात. परंतु,

पोट साफ होत नसेल तर सकाळी करा हा उपाय...

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या बनली आहे. चुकीचा आहार, अपुरी झोप आणि बैठी

उपाशी पोटी खा ही ५ फळे, मिळतील अनेक फायदे

मुंबई : सकाळी उपाशी पोटी फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते

महिलांच्या आरोग्यासाठी 'हे' ५ आयुर्वेदिक सुपरफूड्स आहेत गुणकारी, रोजच्या आहारात करा समावेश

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक कामांची तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे त्यांच्या आरोग्याकडे