Ice Creams: मुलांसाठी आईस्क्रीम ठरू शकते धोकादायक, या टिप्सने सोडवा सवय

मुंबई: उन्हाळा सुरू होताच लोक थंड खाणे-पिणे सुरू करतात. यातील सर्वांची आवडती गोष्ट म्हणजे आईस्क्रीम. लहान असो वा मोठे प्रत्येकाला आईस्क्रीम आवडते. जेव्हा कमी वयाची मुले दररोज आईस्क्रीमचे सेवन करतात तेव्हा हा चिंतेचा विषय ठरतो. तुम्हीही या समस्येने ग्रस्त आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.


छोट्या मुलांसाठी आईस्क्रीम धोकादायक बनू शकते. आईस्क्रीमची सवय सोडवणे आई-वडिलांसाठी खूप कठीण असते.



करा हे सोपे उपाय


मुलांची आईस्क्रीम खाण्याची सवय सोडवण्यासाठी जेव्हा ही मुलांना आईस्क्रीम खावेसे वाटेल तेव्हा त्यांच्यासमोर दही, स्मूदी, फळे यांच्यासारख्या गोष्टी ठेवा. घरी चुकूनही आईस्क्रीम ठेवू नका. याशिवाय जर मुले तुमच्याकडून पैसे मागत असतील तर या बदली घरात फळे, ड्रायफ्रुट्स देऊ शकता.



मुलांसाठी धोकादायक आहे आईस्क्रीम


मुलांसाठी आईस्क्रीमचे सेवन अतिशय धोकादायक आहे. यातील साखर तुमच्या मुलांचे दात खराब करू शकतात. यातील कॅलरीज अधिक असतात ज्यामुळे लहान मुलांमध्ये कमी वयात लठ्ठपणा दिसू शकतो. याशिवाय दररोज आईस्क्रीमचे सेवन केल्याने सर्दी,खोकल्यासारख्या समस्या होऊ शकतात.

Comments
Add Comment

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल