गाजर लाल आणि मुळा सफेद का असतो? कोणत्या कारणामुळे बदलतात भाज्यांचे रंग

  284

मुंबई: बाजारात जेव्हा तुम्ही भाजीवाल्याकडे जाता तेव्हा तेथे रंगीबेरंगी भाज्या दिसतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की अखेर या भाज्यांचे रंग वेगवेगळे का असतात. जसे गाजर हे नारंगी अथवा लाल रंगाचे, टोमॅटो लाल रंगाचे, मिरची हिरव्या रंगाती आणि मुळा सफेद का असतो? जाणून घेऊया यामागचे विज्ञान



गाजराचा रंग लाल अथवा नारंगी का असतो?


गाजरचा रंग फक्त लालच नसतो तर हे नारिंगी रंगाचेही असतात. थंडीच्या दिवसात लाल गाजर मोठ्या प्रमाणात असतात. तर उन्हाळ्याच्या दिवसांत नारंगी रंगाचे मिळते. तुम्हाला माहीत आहे का गाजरामध्ये हा रंग कुठून येतो. खरंतर, गाजरामध्ये बीटा कॅरोटिन नावाचे पिगमेंट आढळते. याच कारणामुळे भाज्यांचा रंग लाल होतो. या पिंगमेंटमुळे इंग्रजीमध्ये याला कॅरेट म्हणतात.



मुळ्याचा रंग सफेद का असतो?


गाजराप्रमाणेच मुळाही जमिनीच्या आत उगवणारी भाजी आहे. मात्र आता सवाल हा आहे की जर दोन्ही एकाच पद्धतीने उगवतात तर गाजराचा रंग लाल आणि मुळ्याचा रंग सफेद का असतो. जेव्हा अनेकांना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा उत्तर आले की यात एंथोसायनिन नावाचे केमिकल असते. याच कारणामुळे मुळ्याचा रंग सफेद असतो. भाज्यांना विविध रंग देण्यात या केमिकलची महत्त्वाची भूमिका असते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी