होळीला महागडा फोन असा ठेवा सुरक्षित, पाणी आणि गुलालने नाही होणार खराब

  51

मुंबई: होळी खेळताना सगळ्यात मोठी भीती असते ती स्मार्टफोनची. होळी खेळताना आपला फोन खराब होण्याची अधिक शक्यता असते. पाणी आणि गुलालमुळे अनेकदा स्मार्टफोन खराब होण्याची भीती असते.



असा ठेवा फोन सुरक्षित


आज आम्ही तुम्हाला अशा एका वस्तूबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही महागडा हँडसेट सुरक्षित ठेवू शकता. आम्ही तुम्हाला zip lock bag बद्दल सांगत आहोत. अॅमेझॉन अथवा फ्लिपकार्टवर तुम्हाला १५०-२०० रूपयांना सहज मिळू शकते. लोकल मार्केटमध्ये तुम्हाला कमी किंमतीत हे मिळू शकते.


Blink It वरून तुम्ही हे खरेदी करू शकता. १५-२० मिनिटांत याची डिलीव्हरी मिळू शकते. झिप लॉक बॅग या स्टँडर्ड साईजमध्ये येतात मात्र जर तुमच्याकडे मोठ्या स्क्रीनचा फोन असेल तर साईझ नक्की चेक करा.


या झिप लॉक बॅगमध्ये तुम्हाला अडकवण्याची सोयही असते.


होळीदरम्यान जर फोनमध्ये पाणी गेले आणि त्याने काम करणे बंद केले तर याच्या डिव्हाईसची वॉरंटी संपू शकते.



कलरमुळेही होऊ शकते नुकसान


जर तुम्ही पाण्याने नाही तर गुलालने होळी खेळत आहात तर गुलाल तुमच्या डिव्हाईसच्या पोर्टमध्ये जाऊन खराब होऊ शकतो.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी