होळीला महागडा फोन असा ठेवा सुरक्षित, पाणी आणि गुलालने नाही होणार खराब

मुंबई: होळी खेळताना सगळ्यात मोठी भीती असते ती स्मार्टफोनची. होळी खेळताना आपला फोन खराब होण्याची अधिक शक्यता असते. पाणी आणि गुलालमुळे अनेकदा स्मार्टफोन खराब होण्याची भीती असते.



असा ठेवा फोन सुरक्षित


आज आम्ही तुम्हाला अशा एका वस्तूबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही महागडा हँडसेट सुरक्षित ठेवू शकता. आम्ही तुम्हाला zip lock bag बद्दल सांगत आहोत. अॅमेझॉन अथवा फ्लिपकार्टवर तुम्हाला १५०-२०० रूपयांना सहज मिळू शकते. लोकल मार्केटमध्ये तुम्हाला कमी किंमतीत हे मिळू शकते.


Blink It वरून तुम्ही हे खरेदी करू शकता. १५-२० मिनिटांत याची डिलीव्हरी मिळू शकते. झिप लॉक बॅग या स्टँडर्ड साईजमध्ये येतात मात्र जर तुमच्याकडे मोठ्या स्क्रीनचा फोन असेल तर साईझ नक्की चेक करा.


या झिप लॉक बॅगमध्ये तुम्हाला अडकवण्याची सोयही असते.


होळीदरम्यान जर फोनमध्ये पाणी गेले आणि त्याने काम करणे बंद केले तर याच्या डिव्हाईसची वॉरंटी संपू शकते.



कलरमुळेही होऊ शकते नुकसान


जर तुम्ही पाण्याने नाही तर गुलालने होळी खेळत आहात तर गुलाल तुमच्या डिव्हाईसच्या पोर्टमध्ये जाऊन खराब होऊ शकतो.

Comments
Add Comment

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका