Viचा नवा रिचार्ज, १६९ रूपयांच्या किंमतीत ९० दिवसांची सर्व्हिस

  2289

मुंबई: Vodafone Idea (Vi) चा भारतात मोठा युजरबेस आहे. जिओ आणि एअरटेलनंतर Vodafone Idea (Vi) भारताची तिसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी प्रायव्हेट टेलिकॉम कंपनी आहे. आता या टेलिकॉम कंपनीने भारतात नवा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. याची किंमत १६९ रूपये आहे.


Vodafone Idea (Vi) या किफायतशीर प्लानच्या मदतीने युजर्स आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल. या प्लानमध्ये इंटरनेट डेटा आणि एंटरटेनमेंटची सुविधा मिळते. हा ADD-ON Data Pack आहे.



Viचा १६९ रूपयांचा रिचार्ज प्लान


Vi चा हा नवा प्रीपेड प्लान आहे. याची किंमत १६९ रूपये आहे. या प्लानमध्ये युजर्सला २८ दिवसांच्या जागी संपूर्ण ३० दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल.



मिळणार इतका डेटा


Viच्या या प्लानमध्ये युजर्सला एकूण ८ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. यात युजर्सला कोणतेही डेली लिमिट नाही. याचा वापर ३० दिवसांपर्यंतही केला जाऊ शकतो.


या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला प्रीमियम OTT कंटेटला वापरण्याची संधी मिळेल. युजर्स अगदी सहज या प्लानमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टारचा वापर ९० दिवसांपर्यंत करू शकतात.


Viच्या या नव्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला डेटा आणि एंटरटेनमेंटची सुविधा तर मिळणार मात्र कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा नाही घेऊ कणार. कॉलिंगचा फायदा घेण्यासाठी युजर्सला १५५ रूपयांचा रिचार्ज करू शकता. याची व्हॅलिडिटी २४ दिवसांची आहे.

Comments
Add Comment

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

मुंबई : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत