Viचा नवा रिचार्ज, १६९ रूपयांच्या किंमतीत ९० दिवसांची सर्व्हिस

मुंबई: Vodafone Idea (Vi) चा भारतात मोठा युजरबेस आहे. जिओ आणि एअरटेलनंतर Vodafone Idea (Vi) भारताची तिसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी प्रायव्हेट टेलिकॉम कंपनी आहे. आता या टेलिकॉम कंपनीने भारतात नवा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. याची किंमत १६९ रूपये आहे.


Vodafone Idea (Vi) या किफायतशीर प्लानच्या मदतीने युजर्स आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल. या प्लानमध्ये इंटरनेट डेटा आणि एंटरटेनमेंटची सुविधा मिळते. हा ADD-ON Data Pack आहे.



Viचा १६९ रूपयांचा रिचार्ज प्लान


Vi चा हा नवा प्रीपेड प्लान आहे. याची किंमत १६९ रूपये आहे. या प्लानमध्ये युजर्सला २८ दिवसांच्या जागी संपूर्ण ३० दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल.



मिळणार इतका डेटा


Viच्या या प्लानमध्ये युजर्सला एकूण ८ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. यात युजर्सला कोणतेही डेली लिमिट नाही. याचा वापर ३० दिवसांपर्यंतही केला जाऊ शकतो.


या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला प्रीमियम OTT कंटेटला वापरण्याची संधी मिळेल. युजर्स अगदी सहज या प्लानमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टारचा वापर ९० दिवसांपर्यंत करू शकतात.


Viच्या या नव्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला डेटा आणि एंटरटेनमेंटची सुविधा तर मिळणार मात्र कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा नाही घेऊ कणार. कॉलिंगचा फायदा घेण्यासाठी युजर्सला १५५ रूपयांचा रिचार्ज करू शकता. याची व्हॅलिडिटी २४ दिवसांची आहे.

Comments
Add Comment

महानगरपालिका निवडणूक; आरटीओ मुंबई (मध्य) कार्यालय १४ आणि १५ जानेवारीला बंद

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई

Prasad Lad : "नारायण राणे कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत, ते आमची ऊर्जा!" प्रसाद लाड यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर त्यांचे निकटवर्तीय आणि भाजप

Tata Hospital Bomb Threat : परळच्या टाटा रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; रुग्णालय परिसर रिकामा

बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल मुंबई : मुंबईतील परळ भागात असलेल्या जगप्रसिद्ध टाटा मेमोरियल

राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात? मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता

गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई

मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे

आश्रमशाळेतील शिक्षकांनाही टीईटी बंधनकारक

आदिवासी विभागाकडून शासन निर्णय जारी दोन वर्षांत उत्तीर्ण न झाल्यास सेवासमाप्ती मुंबई : राज्यातील शाळांतील