Viचा नवा रिचार्ज, १६९ रूपयांच्या किंमतीत ९० दिवसांची सर्व्हिस

मुंबई: Vodafone Idea (Vi) चा भारतात मोठा युजरबेस आहे. जिओ आणि एअरटेलनंतर Vodafone Idea (Vi) भारताची तिसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी प्रायव्हेट टेलिकॉम कंपनी आहे. आता या टेलिकॉम कंपनीने भारतात नवा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. याची किंमत १६९ रूपये आहे.


Vodafone Idea (Vi) या किफायतशीर प्लानच्या मदतीने युजर्स आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल. या प्लानमध्ये इंटरनेट डेटा आणि एंटरटेनमेंटची सुविधा मिळते. हा ADD-ON Data Pack आहे.



Viचा १६९ रूपयांचा रिचार्ज प्लान


Vi चा हा नवा प्रीपेड प्लान आहे. याची किंमत १६९ रूपये आहे. या प्लानमध्ये युजर्सला २८ दिवसांच्या जागी संपूर्ण ३० दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल.



मिळणार इतका डेटा


Viच्या या प्लानमध्ये युजर्सला एकूण ८ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. यात युजर्सला कोणतेही डेली लिमिट नाही. याचा वापर ३० दिवसांपर्यंतही केला जाऊ शकतो.


या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला प्रीमियम OTT कंटेटला वापरण्याची संधी मिळेल. युजर्स अगदी सहज या प्लानमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टारचा वापर ९० दिवसांपर्यंत करू शकतात.


Viच्या या नव्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला डेटा आणि एंटरटेनमेंटची सुविधा तर मिळणार मात्र कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा नाही घेऊ कणार. कॉलिंगचा फायदा घेण्यासाठी युजर्सला १५५ रूपयांचा रिचार्ज करू शकता. याची व्हॅलिडिटी २४ दिवसांची आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.