मुंबई: वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात धन देवता माता लक्ष्मीचा वास असतो तेथे कधीच आर्थिक तंगी येत नाही. माता लक्ष्मीची कृपा ज्यांच्यावर राहते त्यामुळे लोक सुखी होतात. त्यांना कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.
ज्यांच्यावर लक्ष्मी मातेचा आशिर्वाद असतो ते कुटुंब नेहमी आनंदी राहते. घरात सकारात्मक वातावरण राहते. दरम्यान, अनेकदा घरात होणाऱ्या काही चुका धन देवता लक्ष्मी मातेला नाराज करतात.
वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी मातेला साफ-सफाई खूप आवडते. ज्या ठिकाणी स्वच्छता नसते तेथे लक्ष्मीचा वास नसतो.
लक्ष्मी मातेला कधीही नाराज करू नये. त्यामुळे घरात नेहमी साफ सफाई ठेवली पाहिजे.
शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीचा असतो. या दिवशी संपूर्ण घर चांगल्या पद्धतीने स्वच्छ ठेवले पाहिजे. शुक्रवारी लक्ष्मी मातेचे पूजन करणे गरजेचे असते. असे केल्याने धनदेवता प्रसन्न होते.
जय शहा यांची माहिती नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण? या…
कसोटी सामन्यात द. आफ्रिकेवर दहा विकेट्स राखून सरशी चेन्नई (वृत्तसंस्था) : शफाली वर्माचे द्विशतक (२०५…
पंतप्रधान मोदींची राहूल गांधींवर टीका नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांचे वक्तव्य गंभीर…
मानहाणी प्रकरणी साकेत न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मानहाणी प्रकरणी…
पुणे : एरंडवणेतील गणेशनगरमधील २८ वषीय गर्भवतीला लागण झाल्याने झिकाचा संसर्ग इतरत्र पसरल्याचीही भीती व्यक्त…
देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा! मुंबई : दीक्षाभूमी परिसरात चालू असलेल्या भूमिगत पार्गिंकच्या कामाला आंबेडकरी अनुयायांकडून…