मुंबई: मुलांसोबत प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते बनवण्यासाठी आपण काही चुका करण्यापासून बचाव केला पाहिजे. या चुका तुमच्या मुलांच्या वाढीवर खूप वाईट प्रभाव टाकू शकतात.
जगातील सगळ्यात कठीण काम म्हणजे मूल सांभाळणे. एक छोटीसी चूक मुलांच्या नाजूक मनावर मोठा परिणाम करू शकते. सोबतच मजबूत प्रेम आणि विश्वासाचे बंध बनवण्यासाठी काही अशा चुकाही टाळल्या पाहिजेत. या चुका मुलांच्या विकासाच्या वाटेवर वाईट प्रभाव टाकू शकतात.
प्रत्येक मूल हे खास असते. त्याची तुलना दुसऱ्यांशी करू नका. आपल्या मुलाच्या गुणांचे नेहमी कौतुक करत राहा.
छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना सतत बोलत राहू नका. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता जाणवते.
व्यस्त जीवनातही मुलांसोबत काही वेळ घालवा. तुमच्या मुलांसाठी तुमचा वेळ महत्त्वाचा आहे.
मुलांसाठी एक चांगले रूटीन सेट करा. यात अभ्यास, खेळ आणि आराम यांचा बॅलन्स असेल. यामुळे ते संघटित आणि जबाबदार बनतील.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…