ऐरोलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे ऑनलाईन भूमिपूजन

  97

नवी मुंबई(प्रतिनिधी) -नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने ऐरोली से-१० ए येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृची पुतळयाचा, शिलान्यास समारंभ आणि ऐरोली, घणसोली पामबीच मार्गावर खाडीपूल बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने कारण्यात आलेय.


ऐरोली घणसोली मार्ग जोडल्याने ठाणे बेलापूर मार्गांवर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार असून नागरिकांची वाहतूक कोंडीतुन मुक्तता होणार आहे.यासोबतच ऐरोलीत भव्य शिव स्मारक उभं राहत असल्याने ऐरोली विभागातील प्रत्येक नागरिक आनंदित आहे. यावेळी ऐरोलीकरांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष नवी मुंबईचे डॅशिंग नेतृत्व विजय चौगुले यांचे आभार व्यक्त केले.


तसेच ऐरोली येथील अग्निशामन केंद्राच्या उद्घाटन, महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात नव्याने निर्माण होणारे प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच निर्माण झालेल्या वास्तूंचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र