Grapes: एका दिवसांत किती द्राक्षे खावीत? कधी आणि कशी खावीत घ्या जाणून

  294

मुंबई: हल्ली बाजारात द्राक्षे मोठ्या प्रमाणात येतात. द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे एक प्रकारचे पोषकतत्वांचे भांडार आहे. यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात ज ज्यामुळे इम्युनिटी मजबूत होण्यास मदत होते. द्राक्षांमध्ये अनेक प्रकारचे व्हिटामिन्स असतात जे रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखतात. तसेच हाडेही मजबूत राखण्याचे काम करतात. द्राक्षे खाल्ल्याने हे सारे पोषकतत्वे मिळतात. मात्र द्राक्षे खाण्याची योग्य वेळ, प्रमाण आणि पद्धत याची काळजी घेतली पाहिजे.



कधी खाल्ली पाहिजेत द्राक्षे?


द्राक्षे ही रसदार फळांपैकी एक आहेत. द्रांक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. द्राक्षे खाण्याची योग्य वेळ दुपारी जेवणाच्या आधी आहे. सकाळी रिकाम्या पोटी कधीही द्राक्षे खाऊ नयेत. रिकाम्या पोटी द्राक्षे खाल्ल्याने पोटात गॅस, आंबट ढेकर आणि पचनासंबंधी समस्या होतात. रात्रीच्या वेळेसही द्राक्षे खाऊ नयेत. द्राक्षे खाण्याची योग्य वेळ सकाळी आणि दुपारी असते.



दिवसभरात किती द्राक्षे खावीत?


आयुर्वेदानुसार एका दिवसांत दीड ते दोन कप द्राक्षे खाऊ शकता. अधिक प्रमाणात द्राक्षे खाल्ल्यास आरोग्यास नुकसानदायक ठरू शकतात. द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात.



द्राक्षे खाण्याची योग्य पद्धत


द्राक्षे खाण्यापूर्वी ती व्यवस्थित धुवावीत. त्याशिवाय खाऊ नयेत. द्राक्षे मीठाच्या पाण्यात कमीत कमी २० मिनिटे ठेवावीत. त्यानंतर व्यवस्थित धुवून मगच खावीत.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी