IPL आधी KKRला मोठा झटका, हा खेळाडू पुन्हा दुखापतग्रस्त

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग(IPL)च्या १७व्या हंगामाची सुरूवात २२ मार्चपासून होत आहे. आयपीएल २०२४च्या सुरूवातीआधीच कोलकाता नाईट रायडर्सचे टेन्शन वाढले आहे.


संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला आहे. मुंबई-विदर्भ यांच्यात रंगलेल्या रणजी ट्रॉफीच्या फायनल सामन्यात श्रेयसला पाठीला दुखापत झाली. श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे रणजी फायनलच्या चौथ्या तसेच पाचव्या दिवशी फिल्डिंगसाठी उतरला नाही.


मीडिया रिपोर्टनुसार श्रेयस अय्यर आता पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२४च्या सुरूवातीच्या सामन्यातून बाहेर गेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार श्रेयसचे पाठीचे दुखणे पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे आयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यांमध्ये तो खेळण्याची शक्यता कमी आहे.


रणजी ट्रॉफीच्या फायनलदरम्यान मुंबईच्या दुसऱ्या डावात श्रेयसने ९५ धावा केल्या. त्याच्या या खेळी दरम्यान त्याचे पाठीचे दुखणे पुन्हा उफाळून आले.


श्रेयस पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या वर्षी संपूर्ण आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता. एप्रिलमध्ये त्याच्या पाठीची सर्जरी झाली होती. यानंतर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर गेला होता.

Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील