मुंबई: पपई आणि डाळिंब ही दोन्ही फळे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. पपईमध्ये फायबर, व्हिटामिन सी आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. डाळिंबामध्येही व्हिटामिन सी सह अनेक पोषकतत्वे असतात जे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. आता सवाल असा आहे की दोन्ही एकत्र खाऊ शकतो का?
पपई आणि डाळिंब एकत्र खाल्ल्याने शरीरास खूप फायदे मिळतात. सोबतच यामुळे अनेक आजारांपासून रोखता येते. ही दोन्ही फळे अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर रोखतात. सोबतच रक्तातील पेशी वाढवतात. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही. अॅनिमियासारख्या आजारांपासून बचाव करतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सोबतच बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणाची समस्या दूर होते.
पपई आणि डाळिंब दोन्ही फळे शरीरात मल्टिव्हिटामिनप्रमाणे काम करतात. पपईमध्ये व्हिटामिन ए, बी, सी असते. तर डाळिंबामध्ये व्हिटामिन सी, ई, थियामिन, रायबोफ्लेविन आणि नियासिनने भरपूर असते. पपईमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीनने भरलेली तत्वे असतात. तर डाळिंबामध्ये एलेगिटॅनिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात. हे खाल्ल्याने शरीराची सूज कमी होते.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…