पपई आणि डाळिंब एकत्र खाऊ शकता का?

  157

मुंबई: पपई आणि डाळिंब ही दोन्ही फळे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. पपईमध्ये फायबर, व्हिटामिन सी आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. डाळिंबामध्येही व्हिटामिन सी सह अनेक पोषकतत्वे असतात जे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. आता सवाल असा आहे की दोन्ही एकत्र खाऊ शकतो का?



पपई आणि डाळिंब एकत्र खाऊ शकतो का?


पपई आणि डाळिंब एकत्र खाल्ल्याने शरीरास खूप फायदे मिळतात. सोबतच यामुळे अनेक आजारांपासून रोखता येते. ही दोन्ही फळे अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर रोखतात. सोबतच रक्तातील पेशी वाढवतात. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही. अॅनिमियासारख्या आजारांपासून बचाव करतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सोबतच बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणाची समस्या दूर होते.


पपई आणि डाळिंब दोन्ही फळे शरीरात मल्टिव्हिटामिनप्रमाणे काम करतात. पपईमध्ये व्हिटामिन ए, बी, सी असते. तर डाळिंबामध्ये व्हिटामिन सी, ई, थियामिन, रायबोफ्लेविन आणि नियासिनने भरपूर असते. पपईमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीनने भरलेली तत्वे असतात. तर डाळिंबामध्ये एलेगिटॅनिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात. हे खाल्ल्याने शरीराची सूज कमी होते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी