पपई आणि डाळिंब एकत्र खाऊ शकता का?

मुंबई: पपई आणि डाळिंब ही दोन्ही फळे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. पपईमध्ये फायबर, व्हिटामिन सी आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. डाळिंबामध्येही व्हिटामिन सी सह अनेक पोषकतत्वे असतात जे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. आता सवाल असा आहे की दोन्ही एकत्र खाऊ शकतो का?



पपई आणि डाळिंब एकत्र खाऊ शकतो का?


पपई आणि डाळिंब एकत्र खाल्ल्याने शरीरास खूप फायदे मिळतात. सोबतच यामुळे अनेक आजारांपासून रोखता येते. ही दोन्ही फळे अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर रोखतात. सोबतच रक्तातील पेशी वाढवतात. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही. अॅनिमियासारख्या आजारांपासून बचाव करतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सोबतच बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणाची समस्या दूर होते.


पपई आणि डाळिंब दोन्ही फळे शरीरात मल्टिव्हिटामिनप्रमाणे काम करतात. पपईमध्ये व्हिटामिन ए, बी, सी असते. तर डाळिंबामध्ये व्हिटामिन सी, ई, थियामिन, रायबोफ्लेविन आणि नियासिनने भरपूर असते. पपईमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीनने भरलेली तत्वे असतात. तर डाळिंबामध्ये एलेगिटॅनिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात. हे खाल्ल्याने शरीराची सूज कमी होते.

Comments
Add Comment

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे