IND vs ENG: धरमशाला कसोटीच्या पहिल्या दिवशी पाऊस करणार का खेळ?

  41

धरमशाला: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धरमशाला येथे ७ मार्च २०२४ला खेळवला जात आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांच्या मालिकेत हवामानाची साथ चांगली लाभली. मात्र धरमशाला कसोटीत पावसाचा खेळ रंगू शकतो. खरंतर मालिकेतील शेवटच्या सामन्यात खराब हवामान प्रेक्षकांची मजा किरकिरी करू शकतो. असे सांगितले जात आहे की पहिल्या दिवशी खराब हवामान खेळ खराब करू शकतो.


डोंगरांनी व्यापलेल्या धरमशालामध्ये तापमान खूप घसरले आहे. येथे गेल्या आठवड्यात बर्फवृष्टी पाहायला मिळाली. अशातच ही बर्फवृष्टी सामन्यात व्यत्यय आणू शकते. बर्फवृष्टीशिवाय पाऊसही सामन्यात शत्रू बनू शकतो. सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दिवसाच्या सुरूवातीपासूनच आकाशात पावसाचे ढग असतील.


दुपारी १२च्या सुमारास पाऊस येण्याची शक्यता आहे. यानंतर ३ तासापर्यंत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. अशातच पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ खराब होऊ शकतो.



टीम इंडियाचा मालिकाविजय


चार सामन्यांमध्ये भारताने आधीच मालिका विजय मिळवला आहे. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेतील चारपैकी ३ सामने जिंकल्याने त्यांच्याकडे ३-१ अशी विजयी आघाडी आहे.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार