BSNLचा खास प्लान मिळणार १२० जीबी डेटा, डेली लिमिट नाही

  211

मुंबई: टेलिकॉम सेक्टरमध्ये आताही बीएसएनएलसारखे स्वस्त प्लान दुसऱ्या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये नाही आहेत. कंपनी अनेक खास प्लान्स आकर्षक किंमतीवर ऑफर करत असते.



किती आहे किंमत


अशाच एका प्लानबद्दल आम्ही चर्चा करत आहोत. आम्ही बोलत आहोत ३९८ रूपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल. याची व्हॅलिडिटी ३० दिवसांची असते.



किती मिळणार डेटा?


या प्लानमध्ये युजर्सला एकूण १२० जीबी डेटा मिळतो. याच पद्धतीच्या दुसऱ्या प्लान्समध्ये हा डेटा वापरण्यासाठी डेली लिमिट असते. मात्र यात असे नाही.



अनलिमिटेड डेटाचा फायदा


हा प्लान कोणत्याही डेटा लिमिटशिवाय येतो. यात अनलिमिटेड डेटा मिळतो मात्र १२० जीबी डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन ४० केबीपीएस होतो.



कॉलिंग आणि एसएमएस फायदे


यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचे फायदे मिळतात. याशिवाय रिचार्ज प्लानसोबत कोणतेही अतिरिक्त फायदे मिळत नाही.



कोणासाठी आहे हा प्लान?


अनेक भागांमध्ये बीएसएनएलची ४जी सर्व्हिस लाईव्ह झाली आहे. तुम्हीही त्या भागामध्ये राहत असाल तर हा प्लान चांगला पर्याय आहे.



दुसरे पर्यायही आहेत


हा कंपनीकडून दिला जाणाऱा महागडा प्लान्सपैकी एक आहे. दरम्यान, कंपनी अनेक स्वस्त पर्याय ऑफर करते जे कमी किंमतीत असतात.



५९९ रूपयांचा प्लान


कंपनी ५९९ रूपयांचा प्लानही ऑफर करते. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि ३ जीबी डेटा मिळेल. हा प्लान ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो.

Comments
Add Comment

कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर जोरदार फायरिंग, Video पोस्ट करत गँगस्टरने घेतली जबाबदारी

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडा येथील सरे शहरातील कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार केल्याची घटना समोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेच्या वाढीव टॅरिफबाबत उच्चस्तरीय बैठक

मुंबई : अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री

इतिहासाचे विकृतीकरण खपवून घेतले जाणार नाही – आशिष शेलार

‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे पुनर्परीक्षण करावे -राज्य शासनाची केंद्र सरकारला विनंती मुंबई : ‘इतिहासाचे

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस मान्यता

मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यास राज्य शासन प्राधान्य देत आहे. राज्यात

नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठागौरी विसर्जन दिवशी मुंबईत शासकीय कार्यालयांना सुटी

मुंबई : सन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) व अनंत चतुर्दशी या ऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठागौरी विसर्जन

बलात्काराची खोटी तक्रार दाखल करुन १ कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी माजी बँक कर्मचारी गजाआड!

मुंबई : मुंबईतील चारकोप पोलिसांनी माजी बँक कर्मचारी डॉली कोटकला अटक केली आहे. तिच्यावर आपल्या माजी प्रियकरावर, जो