BSNLचा खास प्लान मिळणार १२० जीबी डेटा, डेली लिमिट नाही

मुंबई: टेलिकॉम सेक्टरमध्ये आताही बीएसएनएलसारखे स्वस्त प्लान दुसऱ्या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये नाही आहेत. कंपनी अनेक खास प्लान्स आकर्षक किंमतीवर ऑफर करत असते.



किती आहे किंमत


अशाच एका प्लानबद्दल आम्ही चर्चा करत आहोत. आम्ही बोलत आहोत ३९८ रूपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल. याची व्हॅलिडिटी ३० दिवसांची असते.



किती मिळणार डेटा?


या प्लानमध्ये युजर्सला एकूण १२० जीबी डेटा मिळतो. याच पद्धतीच्या दुसऱ्या प्लान्समध्ये हा डेटा वापरण्यासाठी डेली लिमिट असते. मात्र यात असे नाही.



अनलिमिटेड डेटाचा फायदा


हा प्लान कोणत्याही डेटा लिमिटशिवाय येतो. यात अनलिमिटेड डेटा मिळतो मात्र १२० जीबी डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन ४० केबीपीएस होतो.



कॉलिंग आणि एसएमएस फायदे


यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचे फायदे मिळतात. याशिवाय रिचार्ज प्लानसोबत कोणतेही अतिरिक्त फायदे मिळत नाही.



कोणासाठी आहे हा प्लान?


अनेक भागांमध्ये बीएसएनएलची ४जी सर्व्हिस लाईव्ह झाली आहे. तुम्हीही त्या भागामध्ये राहत असाल तर हा प्लान चांगला पर्याय आहे.



दुसरे पर्यायही आहेत


हा कंपनीकडून दिला जाणाऱा महागडा प्लान्सपैकी एक आहे. दरम्यान, कंपनी अनेक स्वस्त पर्याय ऑफर करते जे कमी किंमतीत असतात.



५९९ रूपयांचा प्लान


कंपनी ५९९ रूपयांचा प्लानही ऑफर करते. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि ३ जीबी डेटा मिळेल. हा प्लान ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो.

Comments
Add Comment

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात