Tips: तुम्हाला प्रत्येक कामात यशस्वी करतील या ३ सवयी

  121

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी माणसांमधील अशा काही सवयींचे वर्णन केले आहे ज्या असल्यास ती व्यक्ती नेहमी धनवान राहते. यासोबतच या सवयी असलेल्या व्यक्ती जे कार्य करतात त्यात ते यशस्वी होतात.


आचार्य चाणक्य म्हणतात की मनुष्यामध्ये धनसंचय करण्याची सवय जरूर असली पाहिजे. जी व्यक्ती पैशांची बचत करत नाही ती व्यक्ती कठीण काळात अधिक समस्येने घेरली जाते.


तर चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती हिशोबाने धनसंचय करते ती व्यक्ती नेहमी धनवान राहते. तसेच आपल्या ध्येयाबद्दल कोणासमोरच कधीही वाच्यता केली गेली नाही पाहिजे. जर कोणाला अशी सवय असेल तर ती व्यक्ती कधीच यशस्वी होत नाही.


आचार्य चाणक्य सांगतात की माणसाने नेहमी कामात मेहनती असले पाहिजे. आळस त्या व्यक्ती अयशस्वीतेच्या दिशेने घेऊन जातो. चाणक्य यांच्या मते जी व्यक्ती मेहनतीच्या बळावर पुढे जाते ती व्यक्ती प्रत्येक कामात यशस्वी होते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी