Tips: तुम्हाला प्रत्येक कामात यशस्वी करतील या ३ सवयी

  118

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी माणसांमधील अशा काही सवयींचे वर्णन केले आहे ज्या असल्यास ती व्यक्ती नेहमी धनवान राहते. यासोबतच या सवयी असलेल्या व्यक्ती जे कार्य करतात त्यात ते यशस्वी होतात.


आचार्य चाणक्य म्हणतात की मनुष्यामध्ये धनसंचय करण्याची सवय जरूर असली पाहिजे. जी व्यक्ती पैशांची बचत करत नाही ती व्यक्ती कठीण काळात अधिक समस्येने घेरली जाते.


तर चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती हिशोबाने धनसंचय करते ती व्यक्ती नेहमी धनवान राहते. तसेच आपल्या ध्येयाबद्दल कोणासमोरच कधीही वाच्यता केली गेली नाही पाहिजे. जर कोणाला अशी सवय असेल तर ती व्यक्ती कधीच यशस्वी होत नाही.


आचार्य चाणक्य सांगतात की माणसाने नेहमी कामात मेहनती असले पाहिजे. आळस त्या व्यक्ती अयशस्वीतेच्या दिशेने घेऊन जातो. चाणक्य यांच्या मते जी व्यक्ती मेहनतीच्या बळावर पुढे जाते ती व्यक्ती प्रत्येक कामात यशस्वी होते.

Comments
Add Comment

Health: वयाच्या तिशीनंतर महिलांनी खायला हवेत हे ५ ड्रायफ्रुट्स

मुंबई: वयाच्या तिशीनंतर महिलांना अधिक पोषकतत्वांची गरज असते कारण या वयानंतर त्यांच्या शरीरात हार्मोनल बदल

Health: दररोज सकाळी खा एक वाटी पपई, महिनाभरात शरीरात दिसतील हे बदल

मुंबई: पपई केवळ एक स्वादिष्ट फळच नाही तर तुमच्या आरोग्यासाठी वरदान आहे. हे शरीरास अनेक प्रकारचे फायदे देते.

औषध नको; या भाज्या खा आणि साखरेवर मात करा!

आधुनिक जीवनशैली, ताणतणाव आणि अन्नातील असंतुलनामुळे मधुमेह व हृदयरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही