मुंबई: आचार्य चाणक्य यांनी माणसांमधील अशा काही सवयींचे वर्णन केले आहे ज्या असल्यास ती व्यक्ती नेहमी धनवान राहते. यासोबतच या सवयी असलेल्या व्यक्ती जे कार्य करतात त्यात ते यशस्वी होतात.
आचार्य चाणक्य म्हणतात की मनुष्यामध्ये धनसंचय करण्याची सवय जरूर असली पाहिजे. जी व्यक्ती पैशांची बचत करत नाही ती व्यक्ती कठीण काळात अधिक समस्येने घेरली जाते.
तर चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती हिशोबाने धनसंचय करते ती व्यक्ती नेहमी धनवान राहते. तसेच आपल्या ध्येयाबद्दल कोणासमोरच कधीही वाच्यता केली गेली नाही पाहिजे. जर कोणाला अशी सवय असेल तर ती व्यक्ती कधीच यशस्वी होत नाही.
आचार्य चाणक्य सांगतात की माणसाने नेहमी कामात मेहनती असले पाहिजे. आळस त्या व्यक्ती अयशस्वीतेच्या दिशेने घेऊन जातो. चाणक्य यांच्या मते जी व्यक्ती मेहनतीच्या बळावर पुढे जाते ती व्यक्ती प्रत्येक कामात यशस्वी होते.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…