अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री वेंडिंग सोहळ्यासाठी खर्च झाले तब्बल इतके कोटी रूपये

मुंबई: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनचा ३ दिवसांचा सोहळा संपला आहे. जगभरातील कानाकोपऱ्यातून आलेले पाहुणे परतत आहे. मात्र या तीन दिवसांच्या सोहळ्यात जगाने अनंत-राधिका यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशची जी झलक पाहिली आहे ती साऱ्यांचाच लक्षात राहील.


मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलाच्या लग्नाआधी आयोजित केलेल्या या सोहळ्यात वारेमाप खर्च केला आहे. असे अनुमान लावले जात आहे की या सोहळ्यासाठी तब्बल १००० कोटी रूपये खर्च झाले आहे. मुकेश अंबानी यांच्यासाठी ही रक्कम काही मोठी नाही. एका रिपोर्टनुसार मुकेश अंबानी यांची नेटवर्थ साधारण ११३ बिलियन डॉलर आहे.


मुकेश अंबानीच्या छोट्या मुलाच्या लग्नाआधी प्री वेडिंग सोहळ्यासाठी जगभरातीन कानाकोपऱ्यातून पाहुणे बोलावण्यात आले होते. मग ते बिझनेस क्षेत्रातील फेसबुक मेटाचे मालक मार्क झुकरबर्ग अथवा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स. जामनगरमध्ये केवळ तीन दिवसांत साडे तीनशे विमानांची ये जा झाली. देशाचे उद्योगपती अडानींपासून ते पिरामलपर्यंत बिर्ला पासून ते टाटा यांच्या पर्यंत प्रत्येक मोठ्या उद्योगपतीच्या घराण्याची मंडळी पाहुणे म्हणून अनंत आणि राधिकाला आशिर्वाद देण्यासाठी पोहोचले होते.



जामनगरमध्ये बॉलिवूडचा मेळा


बॉलिवूडबाबत बोलायचे झाल्यास जामनगरमध्ये तर कलाकार मंडळीच अवतरली होती. असा फार क्वचित कोणीतही सेलिब्रेटी असेल जो या सोहळ्यासाठी आला नसेल. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पासून ते सुपरस्टार रजनीकांत सारखे दिग्गज सेलिब्रेटी यासोहळ्यासाठी आले होते.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत