शरीराच्या या आजारांमध्ये फायदेशीर आहे डाळिंब, ७ दिवस खा सलग दिसेल फायदा

  145

मुंबई: डाळिंब हे असे फळ आहे ज्यात फायबर, व्हिटामिन आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असते. हे एक असे फळ आहे जे वर्षभर खायला मिळते. मात्र अनेकजण हे खात नाही. डाळिंब खाल्ल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असता. पोटाच्या पचनासाठी हे अतिशय फायदेशीर आहे. जर तुम्ही दररोज ७ दिवस डाळिंब खाल तर शरीरास खूप फायदा होईल.


जर तुम्हाला हाय बीपीचा त्रास आहे जर डाळिंब जरूर खाल्ले पाहिजे. डाळिंबामध्ये Punicic acid भरपूर प्रमाणात असते. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. याशिवाय ट्रायग्लिसराईडही कमी करण्याचे कामही डाळिंब करते. रक्ताच्या नसा साफ करत हाय बीपी कंट्रोलमध्ये राहतो.


जे डाळिंब खातात अथवा ज्यूस पितात त्यांचा तणाव कंट्रोलमध्ये राहतो. यातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात. सोबतच सायकोलॉजिकल स्ट्रेसही कमी करतात. यामुळे झोपही चांगली येते.


डाळिंब खाल्ल्याने स्टॅमिना वाढतो. यात फ्लेवॉनॉल्स भरपूर असतात यामुळे शरीराची सूज कमी होते. तसेच हाडांशी संबंधित समस्याही कमी होतात.


ज्यांना सतत सुस्ती आणि थकवा जाणवत असतो त्यांच्यासाठी डाळिंब खाणे अतिशय फायदेशीर आहे. डाळिंबामध्ये आढळणारे रेड ब्लड सेल्स वाढवण्यासोबतच शरीराचा थकवा आणि सुस्तीही दूर करतात.

Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे