शरीराच्या या आजारांमध्ये फायदेशीर आहे डाळिंब, ७ दिवस खा सलग दिसेल फायदा

Share

मुंबई: डाळिंब हे असे फळ आहे ज्यात फायबर, व्हिटामिन आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असते. हे एक असे फळ आहे जे वर्षभर खायला मिळते. मात्र अनेकजण हे खात नाही. डाळिंब खाल्ल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असता. पोटाच्या पचनासाठी हे अतिशय फायदेशीर आहे. जर तुम्ही दररोज ७ दिवस डाळिंब खाल तर शरीरास खूप फायदा होईल.

जर तुम्हाला हाय बीपीचा त्रास आहे जर डाळिंब जरूर खाल्ले पाहिजे. डाळिंबामध्ये Punicic acid भरपूर प्रमाणात असते. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. याशिवाय ट्रायग्लिसराईडही कमी करण्याचे कामही डाळिंब करते. रक्ताच्या नसा साफ करत हाय बीपी कंट्रोलमध्ये राहतो.

जे डाळिंब खातात अथवा ज्यूस पितात त्यांचा तणाव कंट्रोलमध्ये राहतो. यातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात. सोबतच सायकोलॉजिकल स्ट्रेसही कमी करतात. यामुळे झोपही चांगली येते.

डाळिंब खाल्ल्याने स्टॅमिना वाढतो. यात फ्लेवॉनॉल्स भरपूर असतात यामुळे शरीराची सूज कमी होते. तसेच हाडांशी संबंधित समस्याही कमी होतात.

ज्यांना सतत सुस्ती आणि थकवा जाणवत असतो त्यांच्यासाठी डाळिंब खाणे अतिशय फायदेशीर आहे. डाळिंबामध्ये आढळणारे रेड ब्लड सेल्स वाढवण्यासोबतच शरीराचा थकवा आणि सुस्तीही दूर करतात.

Tags: pomegranate

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

46 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

47 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

49 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

1 hour ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

2 hours ago