मुंबई: डाळिंब हे असे फळ आहे ज्यात फायबर, व्हिटामिन आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असते. हे एक असे फळ आहे जे वर्षभर खायला मिळते. मात्र अनेकजण हे खात नाही. डाळिंब खाल्ल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असता. पोटाच्या पचनासाठी हे अतिशय फायदेशीर आहे. जर तुम्ही दररोज ७ दिवस डाळिंब खाल तर शरीरास खूप फायदा होईल.
जर तुम्हाला हाय बीपीचा त्रास आहे जर डाळिंब जरूर खाल्ले पाहिजे. डाळिंबामध्ये Punicic acid भरपूर प्रमाणात असते. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. याशिवाय ट्रायग्लिसराईडही कमी करण्याचे कामही डाळिंब करते. रक्ताच्या नसा साफ करत हाय बीपी कंट्रोलमध्ये राहतो.
जे डाळिंब खातात अथवा ज्यूस पितात त्यांचा तणाव कंट्रोलमध्ये राहतो. यातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात. सोबतच सायकोलॉजिकल स्ट्रेसही कमी करतात. यामुळे झोपही चांगली येते.
डाळिंब खाल्ल्याने स्टॅमिना वाढतो. यात फ्लेवॉनॉल्स भरपूर असतात यामुळे शरीराची सूज कमी होते. तसेच हाडांशी संबंधित समस्याही कमी होतात.
ज्यांना सतत सुस्ती आणि थकवा जाणवत असतो त्यांच्यासाठी डाळिंब खाणे अतिशय फायदेशीर आहे. डाळिंबामध्ये आढळणारे रेड ब्लड सेल्स वाढवण्यासोबतच शरीराचा थकवा आणि सुस्तीही दूर करतात.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…