Savingsचा जबरदस्त फॉर्म्युला, फॉलो करा ५०:३०:२०चा नियम

  73

मुंबई: लोकांचा पगार झाला की तो कधी संपतो हे कळतच नाही. महिना अखेरीसपर्यंत खिशा पूर्ण रिकामा झालेला असतो. अशातच नोकरीपेशा लोकांसाठी बचत करणे कठीण होते.


तुम्ही ५०:३०:२०चा नियम वापरून भविष्यासाठी काही बचत करू शकता. ५०:३०:२०नियामाची सुरूवात अमेरिकेच्या सीनेट एलिझाबेथ वॉरेन यांनी केली होती.


त्यांनी आपला पगार तीन भागांमध्ये विभागला. यात गरज, इच्छा आणि बचत असे तीन भाग केले.


कमाईतील ५० टक्के भाग गरजेच्या कामांवर खर्च केला पाहिजे. कमाईतील ३० टक्के भाग आपल्या आवडीच्या वस्तूंवर खर्च करा. हे खर्च असे असतात जे टाळलेही जाऊ शकतात.


कमाईतील २० टक्के भाग बचतीसाठी राखीव ठेवला गेला पाहिजे. या फॉर्म्युल्यानुसार राहिले तर आपली बचतही होईल आणि भविष्यात पैशांची चणचण भासणार नाही.


नाहीतर अनेकदा लोक खर्चाच्या नावाने बचतच होत नाही अशी बोंब करत असतात. मात्र त्यांचे याकडे लक्ष नसते की वायफळ गोष्टींवरील खर्च आपला कमी केला जाऊ शकतो.

Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे