Savingsचा जबरदस्त फॉर्म्युला, फॉलो करा ५०:३०:२०चा नियम

Share

मुंबई: लोकांचा पगार झाला की तो कधी संपतो हे कळतच नाही. महिना अखेरीसपर्यंत खिशा पूर्ण रिकामा झालेला असतो. अशातच नोकरीपेशा लोकांसाठी बचत करणे कठीण होते.

तुम्ही ५०:३०:२०चा नियम वापरून भविष्यासाठी काही बचत करू शकता. ५०:३०:२०नियामाची सुरूवात अमेरिकेच्या सीनेट एलिझाबेथ वॉरेन यांनी केली होती.

त्यांनी आपला पगार तीन भागांमध्ये विभागला. यात गरज, इच्छा आणि बचत असे तीन भाग केले.

कमाईतील ५० टक्के भाग गरजेच्या कामांवर खर्च केला पाहिजे. कमाईतील ३० टक्के भाग आपल्या आवडीच्या वस्तूंवर खर्च करा. हे खर्च असे असतात जे टाळलेही जाऊ शकतात.

कमाईतील २० टक्के भाग बचतीसाठी राखीव ठेवला गेला पाहिजे. या फॉर्म्युल्यानुसार राहिले तर आपली बचतही होईल आणि भविष्यात पैशांची चणचण भासणार नाही.

नाहीतर अनेकदा लोक खर्चाच्या नावाने बचतच होत नाही अशी बोंब करत असतात. मात्र त्यांचे याकडे लक्ष नसते की वायफळ गोष्टींवरील खर्च आपला कमी केला जाऊ शकतो.

Recent Posts

Mumbai Railway stations : मुंबईच्या रेल्वे स्थानकांबाबत आज विधानपरिषदेत होणार महत्त्वाचा ठराव!

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…

7 mins ago

Mumbai rain : मुसळधार पावसामुळे दुसर्‍या सत्रातही शाळा, महाविद्यालये बंद!

मुंबई महानगरपालिकेचा आदेश मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन सुरु आहे.…

44 mins ago

Mumbai Rains : पावसाचा आमदार आणि मंत्र्यांनाही फटका; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांना ट्रॅकवरून चालण्याची नामुष्की

मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधानसभा कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रस्तेवाहतुकीसह…

1 hour ago

पुण्यात पून्हा हिट अँड रन; भरधाव कारने दोन पोलिसांना उडवले; एकाचा मृत्यू, एक गंभीर

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण घडले आहे. पुण्यात गस्त घालणा-या पोलिसांच्या…

2 hours ago

Rain Alerts : कोकणातही कोसळधार ‘रेड अलर्ट’ जारी

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्घ जिल्ह्यात जोरदार पाऊस जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी, खेड, चिपळूण, महाड, दापोली या…

2 hours ago