Sleep: वयाच्या हिशेबाने किती तास झोप आहे गरजेची? घ्या जाणून

  98

मुंबई: धावपळीच्या या जगात लोकांना व्यवस्थित झोपही मिळत नाही आहे. अनेक तास मेहनत करूही तणाव काही पाठ सोडत नाही आहे. याचा सरळ परिणाम व्यक्तीच्या रात्रीच्या झोपेवर होत आहे. अनेकजण तणाव दूर करण्यासाी रात्रभर टीव्ही अथवा मोबाईलवर सिनेमा पाहत असतात. मात्र याचा थेट परिणाम झोपेवर होते.

त्यामुळे जर तुम्हाला हेल्दी राहायचे असेल तर कमीत कमी ७ तासांची रात्रीची झोप गरजेची आहे. इतकंच नव्हे तर चांगल्या आरोग्यासाठी तसेच वाढीसाठी प्रत्येक वया्च्या व्यक्तीनुसार झोपेची गरजही बदलते अशातच आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणत्या वयाच्या व्यक्तींना किती झोप गरजेची आहे ते

४ ते १२ महिन्याच्या मुलांना कमीत कमी १२ ते १६ तास झोप गरजेची आहे.
१ ते २ वर्षे वयाच्या मुलांसाठी ११ ते १४ तास झोप गरजेची आहे.
३ ते ५ वर्षाच्या मुलांसाठी ११ ते १४ तास झोप गरजेची आहे.
६ ते १२ वर्षे वयाच्या मुलांसाठी ९ ते १२ तास झोप गरजेची आहे.
जेव्हा मुले टीनएजमध्ये जातात तेव्बा ८ ते १० तास झोप गरजेची आहे.
वयाच्या १८ वर्षानंतर कमीत कमी ७ तास झोप गरजेची आहे.
तर ६० वर्षाहून अधिक वयाच्या लोकांना ७ ते ८ तास झोप गरजेची आहे.
Comments
Add Comment

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न