चारही विधीमंडळात काम करण्याचा बहुमान लाभलेला ‘आमदार’

मनोहर जोशींनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली


नवी दिल्ली : मनोहर जोशी यांच्या निधनाने दुःख झाले. ते एक दिग्गज नेते होते, ज्यांनी लोकसेवेत अनेक वर्षे घालवली. महापालिका, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदींनी जोशींसोबतची आठवण एक्स पोस्ट करत शेअर केली आहे.


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाळात आपल्या संसदीय प्रक्रियेला अधिक गतिमान आणि सहभागी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. मनोहर जोशी जी चारही विधीमंडळात काम करण्याचा बहुमान लाभलेले आमदार म्हणून त्यांच्या मेहनतीबद्दलही स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांप्रती संवेदना. ओम शांती, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहिली आहे.

Comments
Add Comment

कोलकाता-श्रीनगर इंडिगो विमानात इंधन गळती, वाराणसीत आपत्कालीन लँडिंग; १६६ प्रवासी सुखरूप

वाराणसी: कोलकाता येथून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाला आज बुधवारीइंधन गळतीमुळे

भारताच्या ‘आकाश’ क्षेपणास्त्राला जगभरातून मागणी

नवी दिल्ली : भारताची स्वदेशी आकाश मिसाईल सिस्‍टमवर आता जगभरातील देशांचे लक्ष लागले आहे. जगातील 6 ते 7 देश विविध

केदारनाथ धामचे दरवाजे उद्या सकाळी ८:३० वाजता होणार बंद

देहरादून : केदारनाथ धामचे दरवाजे गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता हिवाळी ऋतूसाठी बंद केले जातील. बाबा

धक्कादायक: डॉक्टर पतीनेच पत्नीला उपचाराच्या नावाखाली संपवले!

पत्नीच्या गॅसच्या आजाराला कंटाळलेल्या डॉक्टर पतीनेच उपचाराच्या नावाखाली दिले 'मौत का इंजेक्शन'; सहा

woman bikini dip in ganga river video viral : पवित्र गंगेत बिकिनी'! परदेशी महिलेचा व्हिडिओ व्हायरल, ऋषिकेशमध्ये सांस्कृतिक मर्यादेवरून सोशल मीडियावर 'वादाची ठिणगी'

उत्तराखंड : उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश (Rishikesh, Uttarakhand) येथे सध्या एक वाद चांगलाच पेटला आहे. या वादाचे कारण म्हणजे एका

लयभारी! वनक्षेत्र वाढवण्याच्या वार्षिक क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानी कायम; ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेचे यश

भारताची जागतिक क्रमवारीत मोठी भरारी; एकूण वनक्षेत्रात ९व्या स्थानावर नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण संवर्धनाच्या