मुंबई: बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रचंड ताण असतो. या टेन्शनमुळे जर तुम्ही दिवसभर अभ्यासच करत राहण्याचा विचार करताय तर बंद करा. कमीत कमी ७ तासांची आपली झोप पूर्ण करा.
स्टडी टेबल आपल्या बोर्ड परीक्षेच्या टेबलप्रमाणे बनवा. प्रयत्न करा की प्रत्येक धड्यातून जे महत्त्वाचे आहे ते कव्हर होईल. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा.
दर अर्ध्या तासाने पाणी प्या. पाणी प्यायल्याने तुमचे शरीर फ्रेश राहील.
या काळात जड पदार्थ तसेच फास्ट फूड खाऊ नका. घरात बनवलेले हलकेफुलके आणि हेल्दी जेवण घ्या.
परीक्षेला जाताना रिकाम्या पोटी जाऊ नका. घरातून बाहेर पडता हलका आहार घेऊन बाहेर पडा.
तसेच परीक्षेचा अतिरिक्त ताण घेऊ नका. अपेक्षांचे ओझे बाळगत पेपरला जाण्याऐवजी शांत आणि प्रसन्न मनाने पेपर सोडवा.
पेपर लिहिताना आपल्या हस्ताक्षराचीही काळजी घ्या. अनेकदा घाईघाईत सोडवण्याच्या नादात आपले हस्ताक्षर बिघडून जाते. मात्र याची काळजी घ्या.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…