Exam Tips : बोर्डाच्या परीक्षेसाठी असा करा अभ्यास, या आहेत टिप्स

मुंबई: बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रचंड ताण असतो. या टेन्शनमुळे जर तुम्ही दिवसभर अभ्यासच करत राहण्याचा विचार करताय तर बंद करा. कमीत कमी ७ तासांची आपली झोप पूर्ण करा.

स्टडी टेबल आपल्या बोर्ड परीक्षेच्या टेबलप्रमाणे बनवा. प्रयत्न करा की प्रत्येक धड्यातून जे महत्त्वाचे आहे ते कव्हर होईल. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा.

दर अर्ध्या तासाने पाणी प्या. पाणी प्यायल्याने तुमचे शरीर फ्रेश राहील.

या काळात जड पदार्थ तसेच फास्ट फूड खाऊ नका. घरात बनवलेले हलकेफुलके आणि हेल्दी जेवण घ्या.

परीक्षेला जाताना रिकाम्या पोटी जाऊ नका. घरातून बाहेर पडता हलका आहार घेऊन बाहेर पडा.

तसेच परीक्षेचा अतिरिक्त ताण घेऊ नका. अपेक्षांचे ओझे बाळगत पेपरला जाण्याऐवजी शांत आणि प्रसन्न मनाने पेपर सोडवा.

पेपर लिहिताना आपल्या हस्ताक्षराचीही काळजी घ्या. अनेकदा घाईघाईत सोडवण्याच्या नादात आपले हस्ताक्षर बिघडून जाते. मात्र याची काळजी घ्या.
Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी