Ranji Trophy: प्रत्येक खेळाडूला १ कोटींची कॅश आणि BMW कार, रणजी जिंकल्यावर या संघाला मिळेल गिफ्ट

  73

मुंबई: हैदराबादने मेघालयला रणजी ट्रॉफी(ranji trophy) २०२३-२३च्या प्लेट ग्रुप फायनल सामन्यात ५ विकेटनी हरले. तिलक वर्माच्या नेतृत्वात हैदराबाद संघासाठी नितेश रेड्डी आणि प्रग्नय रेड्डी यांनी शतक ठोकले. यातच हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली की त्यांची टीम जर पुढील ३ वर्षात ट्रॉफी जिंकत अशेल तर प्रत्येक खेळाडूला एक कोटी रूपये आणि बीएमडब्लू कार दिली जाईल.


खरंतर, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. याच्या माध्यमातून त्यांनी घोषणा केली की पुढील तीन वर्षांत रणजी ट्रॉफी जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला १ कोटी रूपये आणि १ बीएमडब्लू कार गिफ्ट दिली जाईल. त्यांची ही घोषणा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनाही टॅग करण्यात आले आहे.


 


बक्षिसाच्या रकमेवरून इंडियन प्रीमियर लीगची चर्चा होत आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंवर संघ कोट्यावधी रूपये खर्च करत असतात. मात्र आता रणजीमध्ये इतकी मोठी घोषणा चर्चेत आली आहे

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार