Ranji Trophy: प्रत्येक खेळाडूला १ कोटींची कॅश आणि BMW कार, रणजी जिंकल्यावर या संघाला मिळेल गिफ्ट

मुंबई: हैदराबादने मेघालयला रणजी ट्रॉफी(ranji trophy) २०२३-२३च्या प्लेट ग्रुप फायनल सामन्यात ५ विकेटनी हरले. तिलक वर्माच्या नेतृत्वात हैदराबाद संघासाठी नितेश रेड्डी आणि प्रग्नय रेड्डी यांनी शतक ठोकले. यातच हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली की त्यांची टीम जर पुढील ३ वर्षात ट्रॉफी जिंकत अशेल तर प्रत्येक खेळाडूला एक कोटी रूपये आणि बीएमडब्लू कार दिली जाईल.


खरंतर, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. याच्या माध्यमातून त्यांनी घोषणा केली की पुढील तीन वर्षांत रणजी ट्रॉफी जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला १ कोटी रूपये आणि १ बीएमडब्लू कार गिफ्ट दिली जाईल. त्यांची ही घोषणा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनाही टॅग करण्यात आले आहे.


 


बक्षिसाच्या रकमेवरून इंडियन प्रीमियर लीगची चर्चा होत आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंवर संघ कोट्यावधी रूपये खर्च करत असतात. मात्र आता रणजीमध्ये इतकी मोठी घोषणा चर्चेत आली आहे

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत