Ranji Trophy: प्रत्येक खेळाडूला १ कोटींची कॅश आणि BMW कार, रणजी जिंकल्यावर या संघाला मिळेल गिफ्ट

  74

मुंबई: हैदराबादने मेघालयला रणजी ट्रॉफी(ranji trophy) २०२३-२३च्या प्लेट ग्रुप फायनल सामन्यात ५ विकेटनी हरले. तिलक वर्माच्या नेतृत्वात हैदराबाद संघासाठी नितेश रेड्डी आणि प्रग्नय रेड्डी यांनी शतक ठोकले. यातच हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली की त्यांची टीम जर पुढील ३ वर्षात ट्रॉफी जिंकत अशेल तर प्रत्येक खेळाडूला एक कोटी रूपये आणि बीएमडब्लू कार दिली जाईल.


खरंतर, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. याच्या माध्यमातून त्यांनी घोषणा केली की पुढील तीन वर्षांत रणजी ट्रॉफी जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला १ कोटी रूपये आणि १ बीएमडब्लू कार गिफ्ट दिली जाईल. त्यांची ही घोषणा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनाही टॅग करण्यात आले आहे.


 


बक्षिसाच्या रकमेवरून इंडियन प्रीमियर लीगची चर्चा होत आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंवर संघ कोट्यावधी रूपये खर्च करत असतात. मात्र आता रणजीमध्ये इतकी मोठी घोषणा चर्चेत आली आहे

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र