सकाळी अलार्म लावूनही उठता येत नाही, तर सोडून द्या ही गोष्ट

  167

मुंबई: आपल्या साऱ्यांनाच माहीत आहे सकाळी उठण्याचे अनेक फायदे असतात. मात्र असे असतानाही आपल्याला सकाळी लवकर उठता येत नाही. अनेकदा आपण सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म तर लावतो मात्र त्यानंतरही उठायला जमत नाही. जसे अलार्म वाजतो आपण अलार्म बंद करून पुन्हा झोपून जातो. जर तुमच्यासोबतही असे होत आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला टिप्स देऊ जे तुम्ही तुमच्या रूटीनमध्ये सामील करून सकाळी उठाल.



सकाळी लवकर उठण्यासाठी टिप्स


सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही सकाळीसाठी अलार्म न लावता रात्रीसाठी लावा. तुम्ही हा विचार कराल की असे का? हा अलार्म बेडवर झोपण्यासाठी लावा. ९ ते १० दरम्यान लावा. जेव्हा तुम्ही सर्व कामे सोडून बेडवर झोपण्यासाठी तेव्हा प्रयत्न करा की ९ ते १० पर्यंत सर्व कामे पूर्ण कराल.


रात्री लवकर झोप येत नसेल तर पुस्तके वाचा अथवा डायरी लिहा


जेव्हा रात्री झोपायला जात असाल तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंना अजिबात स्पर्श करू नका. कारण यातून निघणारी लाईट तुमच्या मेंदूला मेलाटोनिन नावाचे हार्मोन स्त्रवण्यापासून रोखते.


रात्रीच्या वेळेस हलके जेवण घ्या. खिचडी अथवा ओट्स खा. यासोबतच तुम्ही १ ग्लास दूध घेऊ शकता. मात्र लक्षात ठेवा की तुमच्या डिनर आणि झोपण्यामध्ये एकूण २ तासांचा गॅप असावा.


रात्रीच्या जेवणानंतर चुकूनही कॉफी पिऊ नका. नाहीतर तुम्ही सकाळी उठणारी रूटीन फॉलो करू शकत नाही.


जर तुम्ही अलार्म लावून झोपत आहात आणि उठू शकत नाही आहात तर अलार्म वाजल्यावर मोठी लाईट लावा. यामुळे डोळे उघडतील.


Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.