सकाळी अलार्म लावूनही उठता येत नाही, तर सोडून द्या ही गोष्ट

मुंबई: आपल्या साऱ्यांनाच माहीत आहे सकाळी उठण्याचे अनेक फायदे असतात. मात्र असे असतानाही आपल्याला सकाळी लवकर उठता येत नाही. अनेकदा आपण सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म तर लावतो मात्र त्यानंतरही उठायला जमत नाही. जसे अलार्म वाजतो आपण अलार्म बंद करून पुन्हा झोपून जातो. जर तुमच्यासोबतही असे होत आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला टिप्स देऊ जे तुम्ही तुमच्या रूटीनमध्ये सामील करून सकाळी उठाल.



सकाळी लवकर उठण्यासाठी टिप्स


सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही सकाळीसाठी अलार्म न लावता रात्रीसाठी लावा. तुम्ही हा विचार कराल की असे का? हा अलार्म बेडवर झोपण्यासाठी लावा. ९ ते १० दरम्यान लावा. जेव्हा तुम्ही सर्व कामे सोडून बेडवर झोपण्यासाठी तेव्हा प्रयत्न करा की ९ ते १० पर्यंत सर्व कामे पूर्ण कराल.


रात्री लवकर झोप येत नसेल तर पुस्तके वाचा अथवा डायरी लिहा


जेव्हा रात्री झोपायला जात असाल तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंना अजिबात स्पर्श करू नका. कारण यातून निघणारी लाईट तुमच्या मेंदूला मेलाटोनिन नावाचे हार्मोन स्त्रवण्यापासून रोखते.


रात्रीच्या वेळेस हलके जेवण घ्या. खिचडी अथवा ओट्स खा. यासोबतच तुम्ही १ ग्लास दूध घेऊ शकता. मात्र लक्षात ठेवा की तुमच्या डिनर आणि झोपण्यामध्ये एकूण २ तासांचा गॅप असावा.


रात्रीच्या जेवणानंतर चुकूनही कॉफी पिऊ नका. नाहीतर तुम्ही सकाळी उठणारी रूटीन फॉलो करू शकत नाही.


जर तुम्ही अलार्म लावून झोपत आहात आणि उठू शकत नाही आहात तर अलार्म वाजल्यावर मोठी लाईट लावा. यामुळे डोळे उघडतील.


Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला