सकाळी अलार्म लावूनही उठता येत नाही, तर सोडून द्या ही गोष्ट

मुंबई: आपल्या साऱ्यांनाच माहीत आहे सकाळी उठण्याचे अनेक फायदे असतात. मात्र असे असतानाही आपल्याला सकाळी लवकर उठता येत नाही. अनेकदा आपण सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म तर लावतो मात्र त्यानंतरही उठायला जमत नाही. जसे अलार्म वाजतो आपण अलार्म बंद करून पुन्हा झोपून जातो. जर तुमच्यासोबतही असे होत आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला टिप्स देऊ जे तुम्ही तुमच्या रूटीनमध्ये सामील करून सकाळी उठाल.



सकाळी लवकर उठण्यासाठी टिप्स


सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही सकाळीसाठी अलार्म न लावता रात्रीसाठी लावा. तुम्ही हा विचार कराल की असे का? हा अलार्म बेडवर झोपण्यासाठी लावा. ९ ते १० दरम्यान लावा. जेव्हा तुम्ही सर्व कामे सोडून बेडवर झोपण्यासाठी तेव्हा प्रयत्न करा की ९ ते १० पर्यंत सर्व कामे पूर्ण कराल.


रात्री लवकर झोप येत नसेल तर पुस्तके वाचा अथवा डायरी लिहा


जेव्हा रात्री झोपायला जात असाल तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंना अजिबात स्पर्श करू नका. कारण यातून निघणारी लाईट तुमच्या मेंदूला मेलाटोनिन नावाचे हार्मोन स्त्रवण्यापासून रोखते.


रात्रीच्या वेळेस हलके जेवण घ्या. खिचडी अथवा ओट्स खा. यासोबतच तुम्ही १ ग्लास दूध घेऊ शकता. मात्र लक्षात ठेवा की तुमच्या डिनर आणि झोपण्यामध्ये एकूण २ तासांचा गॅप असावा.


रात्रीच्या जेवणानंतर चुकूनही कॉफी पिऊ नका. नाहीतर तुम्ही सकाळी उठणारी रूटीन फॉलो करू शकत नाही.


जर तुम्ही अलार्म लावून झोपत आहात आणि उठू शकत नाही आहात तर अलार्म वाजल्यावर मोठी लाईट लावा. यामुळे डोळे उघडतील.


Comments
Add Comment

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक