सकाळी अलार्म लावूनही उठता येत नाही, तर सोडून द्या ही गोष्ट

मुंबई: आपल्या साऱ्यांनाच माहीत आहे सकाळी उठण्याचे अनेक फायदे असतात. मात्र असे असतानाही आपल्याला सकाळी लवकर उठता येत नाही. अनेकदा आपण सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म तर लावतो मात्र त्यानंतरही उठायला जमत नाही. जसे अलार्म वाजतो आपण अलार्म बंद करून पुन्हा झोपून जातो. जर तुमच्यासोबतही असे होत आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला टिप्स देऊ जे तुम्ही तुमच्या रूटीनमध्ये सामील करून सकाळी उठाल.



सकाळी लवकर उठण्यासाठी टिप्स


सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही सकाळीसाठी अलार्म न लावता रात्रीसाठी लावा. तुम्ही हा विचार कराल की असे का? हा अलार्म बेडवर झोपण्यासाठी लावा. ९ ते १० दरम्यान लावा. जेव्हा तुम्ही सर्व कामे सोडून बेडवर झोपण्यासाठी तेव्हा प्रयत्न करा की ९ ते १० पर्यंत सर्व कामे पूर्ण कराल.


रात्री लवकर झोप येत नसेल तर पुस्तके वाचा अथवा डायरी लिहा


जेव्हा रात्री झोपायला जात असाल तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंना अजिबात स्पर्श करू नका. कारण यातून निघणारी लाईट तुमच्या मेंदूला मेलाटोनिन नावाचे हार्मोन स्त्रवण्यापासून रोखते.


रात्रीच्या वेळेस हलके जेवण घ्या. खिचडी अथवा ओट्स खा. यासोबतच तुम्ही १ ग्लास दूध घेऊ शकता. मात्र लक्षात ठेवा की तुमच्या डिनर आणि झोपण्यामध्ये एकूण २ तासांचा गॅप असावा.


रात्रीच्या जेवणानंतर चुकूनही कॉफी पिऊ नका. नाहीतर तुम्ही सकाळी उठणारी रूटीन फॉलो करू शकत नाही.


जर तुम्ही अलार्म लावून झोपत आहात आणि उठू शकत नाही आहात तर अलार्म वाजल्यावर मोठी लाईट लावा. यामुळे डोळे उघडतील.


Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास