मुंबई: अनेकदा एखादी व्यक्ती चांगल्या कामासाठी घरातून बाहेर पडते मात्र त्याआधी कोणता ना कोणता अडथळा त्याच्यासमोर येतो. ज्योतिषाचार्यांचे म्हणणे आहे की शुभ कमासाठी घराबाहेर पडताना आपल्याला ३ गोष्टी जरूर केल्या पाहिजेत. यामुळे ती कामे पूर्ण होण्याची शक्यता अधिक वाढते.
जर तुम्ही परीक्षेसाठी अथवा नोकरी जॉईन करण्याच्या हेतून बाहेर पडत आहात तर घरातून बाहेर पडताना श्री गणेशाय नम: असे जरूर बोला.असे बोलून दुसऱ्या दिशेने निघा. यामुळे तुमच्या कार्यात बाधा येणार नाही.
शुभ कामासाठी घरातून बाहेर निघताना गूळ आणि पाणी जरूर प्या. यामुळे काम सफल होण्याची शक्यता वाढते.
कोणत्याही महत्त्वाच्या आणि चांगल्या कामसाठी घरातून बाहेर पडताना एक चांगला उपाय जरूर करा. हा उपाय केल्याने फायदा होतो. शुभ कामासाठी घरातून बाहेर पडताना दही-साखर खाऊन जा. यामुळे प्रत्येक महत्त्वाच्या कामात यश मिळते.
आठवड्यातून कोणत्याही दिवशी शुभ कार्याला जाण्याआधी सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा. सूर्यदेवाची पुजा खूप कल्याणकारी मानली जाते.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…