शुभ कामासाठी घरातून बाहेर पडताय? तर जरूर करा ही ३ कामे

मुंबई: अनेकदा एखादी व्यक्ती चांगल्या कामासाठी घरातून बाहेर पडते मात्र त्याआधी कोणता ना कोणता अडथळा त्याच्यासमोर येतो. ज्योतिषाचार्यांचे म्हणणे आहे की शुभ कमासाठी घराबाहेर पडताना आपल्याला ३ गोष्टी जरूर केल्या पाहिजेत. यामुळे ती कामे पूर्ण होण्याची शक्यता अधिक वाढते.


जर तुम्ही परीक्षेसाठी अथवा नोकरी जॉईन करण्याच्या हेतून बाहेर पडत आहात तर घरातून बाहेर पडताना श्री गणेशाय नम: असे जरूर बोला.असे बोलून दुसऱ्या दिशेने निघा. यामुळे तुमच्या कार्यात बाधा येणार नाही.


शुभ कामासाठी घरातून बाहेर निघताना गूळ आणि पाणी जरूर प्या. यामुळे काम सफल होण्याची शक्यता वाढते.


कोणत्याही महत्त्वाच्या आणि चांगल्या कामसाठी घरातून बाहेर पडताना एक चांगला उपाय जरूर करा. हा उपाय केल्याने फायदा होतो. शुभ कामासाठी घरातून बाहेर पडताना दही-साखर खाऊन जा. यामुळे प्रत्येक महत्त्वाच्या कामात यश मिळते.


आठवड्यातून कोणत्याही दिवशी शुभ कार्याला जाण्याआधी सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा. सूर्यदेवाची पुजा खूप कल्याणकारी मानली जाते.

Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी