Health Tips: प्रमाणापेक्षा अधिक शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी धोकादायक

मुंबई: शेंगदाण्यामध्ये अनेक पोषकतत्वे असतात. जर तुम्ही बदामाच्या जागी शेंगदाणे खाल तर त्याचे फायदे तुम्हाला मिळतात. शेंगदाण्यामध्ये प्रोटीन, कार्ब्स, फायबर आणि फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असतात. शरीरास याचे अनेक फायदेही मिळतात. मात्र काही लोकांसाठी हे नुकसानकारक ठरू शकते.


थायरॉईडच्या रुग्णांनी शेंगदाण्याचे सेवन करू नये. जर तुम्हाला हायपोथायरॉईडचा त्रास आहे तर तुम्हाला चुकूनही शेंगदाण्याचे सेवन केले नाही पाहिजे. यामुळे त्रास वाढू शकतो.


ज्या लोकांना लिव्हरशी संबंधित त्रास आहे त्यांनीही शेंगदाणे खाऊ नयेत. शेंगदाण्यामध्ये असे काही तत्व असतात जे लिव्हरसाठी खूप नुकसानदायक ठरू शकतात. यामुळे लिव्हरवर मोठा परिणाम होतो. प्रमाणापेक्षा जास्त शेंगदाणे खाल्ल्याने पचनसंस्था बिघडते. यामुळे अपचनाचा त्रास होतो.


काही लोकांना शेंगदाणे खाल्ल्याने स्किन अॅलर्जी सुरू होते. यामुळे अशा लोकांनी शेंगदाण्याचे सेवन करू नये. शेंगदाणे खाल्ल्याने श्वास घेण्यास त्रास, स्किन अॅल्रजी, खाज सुरू होते. अशा व्यक्तींनी शेंगदाण्याचे सेवन टाळावे.


शेंगदाण्यामध्ये अनेक पोषकतत्वे आढळतात. यामुळे तुम्ही हे अधिक प्रमाणात खाल तर वजन वाढू शकते. अशा लोकांनी शेंगदाणे खाऊ नयेत.

Comments
Add Comment

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल