महाभारत फेम Nitish Bharadwaj यांचे पत्नीवर गंभीर आरोप, तक्रार केली दाखल

Share

मुंबई: प्रसिद्ध टीव्ही शो महाभारतमध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज(Nitish Bharadwaj) आपल्या खाजगी आयुष्यात त्रस्त आहेत. ते आपली माजी पत्नी स्मिती घाटेविरोधात पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. त्यांनी आपल्या पत्नीवर मेंटल टॉर्चर करत असल्याचे आरोप केले आहेत.

नितीश यांचे पत्नीवर आरोप

नितीश यांनी बुधवारी भोपाळचे पोलीस आयुक्त हरिनारायणचारी मिश्र यांच्याकडून मदत माहितली. नितीश यांनी पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत लिहिले की स्मितसोबतच्या लग्नानंतर त्यांनी आणि त्यांची पत्नी स्मिताने २०१९मध्ये मुंबईच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज केला आहे आणि हा अर्ज अद्याप प्रलंबित आहे.

मुलींना भेटू देत नाही पत्नी- नितीश भारद्वाज

यासोबतच त्यांनी आपल्या IAS पत्नी स्मितावर आरोप लावताना म्हटले की त्यांची पत्नी त्यांना आपल्या मुली देवयानी आणि शिवरंजनी यांना भेटू देत नाही तसेच बोलूही देत नाही. स्मिता यांनी त्यांच्या मुलींच्या शाळाही बदलत असते. यामुळेच नितीश यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होत आहे.

नितीनश यांची दोन लग्ने

नितीश यांनी दोन लग्ने केली. मात्र एकही लग्न टिकले नाही. त्यांनी १९९१मध्ये पहिले लग्न केले होते. मोनिषा पाटीलसह त्यांनी आपले वैवाहिक जीवन सुरू केले होते मात्र २००५मध्ये हे लग्न तुटले. यानंतर नितीश यांनी स्मितासोबत लग्न केले. यांचे लग्न २००९मध्ये झाले होते. दोघांना जुळ्या मुली आहेत.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

2 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

3 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago