T20 World Cup 2024: रोहित शर्मा होणार टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार

मुंबई: या वर्षी अमेरिकेत होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup) टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माच्या हातात असणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शाहने रोहित शर्माला टी-२० वर्ल्डकपसाठी कर्णधार म्हणून घोषित केले आहे.


जय शाह यांनी विश्वास व्यक्त केला आहे की रोहित शर्मा टी-२० वर्ल्डकप जिंकणे गरजेचे आहे. जय शाहने गेल्या वर्षी वनडे वर्ल्डकपमध्ये केलेल्या टीम इंडियाच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान टीम इंडियाला वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.


एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जय शाह यांनी कन्फर्म केले की रोहित शर्मा टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असेल. जय शाहने राजकोटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीआधी सांगितले, भले आम्ही २०२३च्या वनडे वर्ल्डकपमधील फायनल सामना हरलो असलो तरी टीम इंडिया चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी राहिली.


भारताने सलग १० सामने जिंकले. मला विश्वास आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये विजय मिळवण्यात यशस्वी होतील.

Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील