१४ फेब्रुवारीला या ५ राशींसाठी व्हॅलेंटाईन डे असणार स्पेशल, मिळणार सरप्राईज

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशी परिवर्तनाचा परिणाम मेषपासून ते मीन रास या १२ राशींवर पजत असतो. दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे आधी सूर्य आणि शुक्र ग्रहाने आपले राशी परिवर्तन केले आहे. असे मानले जाते कूी सूर्य आणि शुक्राची स्थिती मजबूत असेल तर प्रेम,नाते आणि वैवाहिक जीवनात मधुरता येते. १४ फेब्रुवारीआधी शुक्र आणि सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींसाठी हा व्हॅलेंटाईन डे खूप स्पेशल असणार आहे. जाणून घेऊया या ५ राशींबद्दल...



मेष रास


प्रेमसंबंधात मधुरता येईल. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल. जोडीदाराकडून मानसिक सपोर्ट मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम कायम राहील.



मिथुन रास


नात्यात गोडवा येईल. सिंगल असणाऱ्यांची खास व्यक्तीशी भेट होईल. लव्ह लाईफमध्ये आनंदाचे क्षण मिळतील. नात्यातील गैरसमज दूर होती.



कन्या रास


वैवाहिक जीवन आनंदमय राहील. नात्यातील जवळीक वाढेल. जोडीदारासोबत भावना शेअर कराल. आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी शुभ दिन आहे.



तूळ रास


जोडीदारासोबत डिनरचा प्लान बनवा. जोडीदारासोबत क्वालिटी टाईम घालवाल. सोबत मिळून स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरित राहाल. नात्यात प्रेम आणि रोमान्स वाढेल.

Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी