१४ फेब्रुवारीला या ५ राशींसाठी व्हॅलेंटाईन डे असणार स्पेशल, मिळणार सरप्राईज

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशी परिवर्तनाचा परिणाम मेषपासून ते मीन रास या १२ राशींवर पजत असतो. दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे आधी सूर्य आणि शुक्र ग्रहाने आपले राशी परिवर्तन केले आहे. असे मानले जाते कूी सूर्य आणि शुक्राची स्थिती मजबूत असेल तर प्रेम,नाते आणि वैवाहिक जीवनात मधुरता येते. १४ फेब्रुवारीआधी शुक्र आणि सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींसाठी हा व्हॅलेंटाईन डे खूप स्पेशल असणार आहे. जाणून घेऊया या ५ राशींबद्दल...



मेष रास


प्रेमसंबंधात मधुरता येईल. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल. जोडीदाराकडून मानसिक सपोर्ट मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम कायम राहील.



मिथुन रास


नात्यात गोडवा येईल. सिंगल असणाऱ्यांची खास व्यक्तीशी भेट होईल. लव्ह लाईफमध्ये आनंदाचे क्षण मिळतील. नात्यातील गैरसमज दूर होती.



कन्या रास


वैवाहिक जीवन आनंदमय राहील. नात्यातील जवळीक वाढेल. जोडीदारासोबत भावना शेअर कराल. आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी शुभ दिन आहे.



तूळ रास


जोडीदारासोबत डिनरचा प्लान बनवा. जोडीदारासोबत क्वालिटी टाईम घालवाल. सोबत मिळून स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरित राहाल. नात्यात प्रेम आणि रोमान्स वाढेल.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात