१४ फेब्रुवारीला या ५ राशींसाठी व्हॅलेंटाईन डे असणार स्पेशल, मिळणार सरप्राईज

  52

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशी परिवर्तनाचा परिणाम मेषपासून ते मीन रास या १२ राशींवर पजत असतो. दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे आधी सूर्य आणि शुक्र ग्रहाने आपले राशी परिवर्तन केले आहे. असे मानले जाते कूी सूर्य आणि शुक्राची स्थिती मजबूत असेल तर प्रेम,नाते आणि वैवाहिक जीवनात मधुरता येते. १४ फेब्रुवारीआधी शुक्र आणि सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींसाठी हा व्हॅलेंटाईन डे खूप स्पेशल असणार आहे. जाणून घेऊया या ५ राशींबद्दल...



मेष रास


प्रेमसंबंधात मधुरता येईल. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल. जोडीदाराकडून मानसिक सपोर्ट मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम कायम राहील.



मिथुन रास


नात्यात गोडवा येईल. सिंगल असणाऱ्यांची खास व्यक्तीशी भेट होईल. लव्ह लाईफमध्ये आनंदाचे क्षण मिळतील. नात्यातील गैरसमज दूर होती.



कन्या रास


वैवाहिक जीवन आनंदमय राहील. नात्यातील जवळीक वाढेल. जोडीदारासोबत भावना शेअर कराल. आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी शुभ दिन आहे.



तूळ रास


जोडीदारासोबत डिनरचा प्लान बनवा. जोडीदारासोबत क्वालिटी टाईम घालवाल. सोबत मिळून स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरित राहाल. नात्यात प्रेम आणि रोमान्स वाढेल.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर