IND vs ENG: तिसऱ्या कसोटीसाठी १० दिवस टीम इंडिया राजकोटमध्ये, मिळणार हे स्वादिष्ट पदार्थ

मुंबई: तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघ राजकोटमध्ये पोहोचला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवला जाईल. भारतीय संघ तिसऱ्या कसोटीसाठी १० दिवस राजकोटमध्ये राहणार आहे, येथे टीम इंडियाचा खूप पाहुणचार केला जाईल.


भारतीय संघ तिसऱ्या कसोटीसाठी ११ फेब्रुवारीला राजकोटमध्ये पोहोचला होतो. आता रोहित ब्रिगेड २० फेब्रुवारीला येथून निघेल. टीम इंडियासाठी राजकोटमध्ये बरीच तयारी करण्यात आली आहे. येथे भारतीय खेळाडू सयाजी हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांचा चांगलाच पाहुणचार केला जात आहे. टीम इंडियाचे खेळाडू येथे गुजरात आणि सौराष्ट्रच्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत.



हा आहे टीम इंडियाचा फूड मेन्यू


बीसीसीसीआयकडून खेळाडूंच्या खाण्याबाबत काही आदेश देण्यात आले होते. त्याच पद्धतीने खेळाडूंसाठी तयारी करण्यात आली आहे. भारतीय खेळाडूंना नाश्त्यामध्ये जिलेबी आणि फाफडा दिला जाईल. तर लंचमध्ये स्पेशल थाली असेल यात गुजराती पदार्थ असतील. तर डिनरमध्ये खेळाडूंना खाखरा, गाठिया, थेपला आणि दही टिकरी तसेच वाघेरेला असे पदार्थ असतील. सोबतच डिनरमध्ये खिचडी कढी आणि रोटलो यांचाही समावेश आ

Comments
Add Comment

केशव महाराजाचा रावळपिंडीत ऐतिहासिक विक्रम! पाकिस्तानविरुद्ध ७ बळी घेऊन रचला इतिहास

रावळपिंडी: दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज याने रावळपिंडी येथे पाकिस्तानविरुद्ध सुरू

बीसीसीआयचा एसीसीवर दबाव, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावरून कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : आशिया कप २०२५ नंतर विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. ही ट्रॉफी मिळाली नाही तर

बुद्धिबळ जगताला धक्का, ग्रँडमास्टर डॅनियल नारोडित्स्की यांचे २९व्या वर्षी निधन

शार्लोट चेस सेंटर : प्रसिद्ध अमेरिकन बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि ऑनलाइन प्रशिक्षक डॅनियल नारोडित्स्की यांचे

दिवाळीच्या फोटोमधून पत्नी गायब; वीरेंद्र सेहवागच्या कुटुंबातील तणावाच्या चर्चांना पुन्हा उधाण

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक

IND vs SA : पंतच्या नेतृत्वाखालील 'भारत ए' संघात कोणाला संधी? कसोटी मालिकेपूर्वी तयारीला सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर आहे, जिथे ते यजमान संघाविरुद्ध ३ एकदिवसीय (ODI)

पाकचा कर्णधार बदलाचा सिलसिला सुरूच! मोहम्मद रिझवानकडून वनडे कर्णधारपद काढून घेतले

लाहोर: पाकिस्तान क्रिकेटमध्ये कर्णधार बदलाचा खेळ पुन्हा एकदा सुरू झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने