IND vs ENG: तिसऱ्या कसोटीसाठी १० दिवस टीम इंडिया राजकोटमध्ये, मिळणार हे स्वादिष्ट पदार्थ

मुंबई: तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघ राजकोटमध्ये पोहोचला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवला जाईल. भारतीय संघ तिसऱ्या कसोटीसाठी १० दिवस राजकोटमध्ये राहणार आहे, येथे टीम इंडियाचा खूप पाहुणचार केला जाईल.


भारतीय संघ तिसऱ्या कसोटीसाठी ११ फेब्रुवारीला राजकोटमध्ये पोहोचला होतो. आता रोहित ब्रिगेड २० फेब्रुवारीला येथून निघेल. टीम इंडियासाठी राजकोटमध्ये बरीच तयारी करण्यात आली आहे. येथे भारतीय खेळाडू सयाजी हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांचा चांगलाच पाहुणचार केला जात आहे. टीम इंडियाचे खेळाडू येथे गुजरात आणि सौराष्ट्रच्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत.



हा आहे टीम इंडियाचा फूड मेन्यू


बीसीसीसीआयकडून खेळाडूंच्या खाण्याबाबत काही आदेश देण्यात आले होते. त्याच पद्धतीने खेळाडूंसाठी तयारी करण्यात आली आहे. भारतीय खेळाडूंना नाश्त्यामध्ये जिलेबी आणि फाफडा दिला जाईल. तर लंचमध्ये स्पेशल थाली असेल यात गुजराती पदार्थ असतील. तर डिनरमध्ये खेळाडूंना खाखरा, गाठिया, थेपला आणि दही टिकरी तसेच वाघेरेला असे पदार्थ असतील. सोबतच डिनरमध्ये खिचडी कढी आणि रोटलो यांचाही समावेश आ

Comments
Add Comment

BCCI : आता दृष्टिहीन क्रिकेट संघाला मिळणार रॉयल ट्रीटमेंट; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय अंध क्रिकेट असोसिएशन (सीएबीआय) साठी एक योजना जाहीर केली आहे. या

T20 World Cup 2026 : अभिषेक शर्माच्या फॉर्मची काळजी करणाऱ्यांची मला काळजी वाटते : सूर्यकुमार यादव

आयसीसी टी२० २०२६ च्या विश्वचषकाचा गट टप्पा संपला असून आता सुपर ८ चा महत्वाचा टप्पा सुरु झाला आहे. या स्पर्धेत

भारत आणि दक्षिण आफ्रिका रविवारी आमनेसामने

अहमदाबाद : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर

शिखर धवन दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात

नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने दुसऱ्यांदा लग्न केले. आयर्लंडच्या सोफी शाइनसोबत शिखर धवनने लग्न

सुपर एट फेरीतला पहिलाच सामना पावसामुळे रद्द

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंडी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका भारताने २-१ अशी जिंकली, सिडनी आणि अॅडलेडमध्ये भारताचा विजय

अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांदरम्यान तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका झाली. ही मालिका भारताने