मिथुन चक्रवर्ती यांच्या तब्येतीत सुधारणा, हॉस्पिटलमधून झाले डिस्चार्ज

मुंबई: मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. यानंतर त्यांना एमर्जन्सी वॉर्डमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. आता अभिनेत्यांच्या तब्येतीत सुधारणा आहे आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्यांना पंतप्रधान मोदींनी फोन केला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.


अभिनेते मिथुन यांना सोमवारी दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर या अभिनेत्यांनी स्वत: कन्फर्म केले की ते आता ठीक आहेत आणि लवकरच काम सुरू करतील. खरंतर आता काहीच त्रास नाही. मी पूर्णपणे ठीक आहे. मला माझ्या खाण्यापिण्यावर कंट्रोल करावा लागेल. मी लवकरच काम सुरू करेन. कदाचित उद्यापासून असे मिथुन म्हणाले.



लोकांनी दिला डाएटची काळजी घेण्याचा सल्ला


मिथुन चक्रवर्ती यांना लोकांनी आपल्या डाएटबाबत काळजी घेण्याचा सल्ला दिला. मिथुन यांनी सांगितले की ते राक्षसाप्रमाणे खातात. यांचीच त्यांना शिक्षा मिळाली. सर्वांना माझा सल्ला आहे की आपल्या खाण्यावर कंट्रोल ठेवा. आपल्या डाएटवर नियंत्रण ठेवावे.



पंतप्रधान मोदींनी फटकारले


मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितले की रुग्णालयात दाखल करताना त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला होता. पंतप्रधान मोदींनी त्यांना आपल्या तब्येतीची काळजी न घेतल्याबद्दल फटकारले.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम