मिथुन चक्रवर्ती यांच्या तब्येतीत सुधारणा, हॉस्पिटलमधून झाले डिस्चार्ज

मुंबई: मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. यानंतर त्यांना एमर्जन्सी वॉर्डमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. आता अभिनेत्यांच्या तब्येतीत सुधारणा आहे आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्यांना पंतप्रधान मोदींनी फोन केला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.


अभिनेते मिथुन यांना सोमवारी दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर या अभिनेत्यांनी स्वत: कन्फर्म केले की ते आता ठीक आहेत आणि लवकरच काम सुरू करतील. खरंतर आता काहीच त्रास नाही. मी पूर्णपणे ठीक आहे. मला माझ्या खाण्यापिण्यावर कंट्रोल करावा लागेल. मी लवकरच काम सुरू करेन. कदाचित उद्यापासून असे मिथुन म्हणाले.



लोकांनी दिला डाएटची काळजी घेण्याचा सल्ला


मिथुन चक्रवर्ती यांना लोकांनी आपल्या डाएटबाबत काळजी घेण्याचा सल्ला दिला. मिथुन यांनी सांगितले की ते राक्षसाप्रमाणे खातात. यांचीच त्यांना शिक्षा मिळाली. सर्वांना माझा सल्ला आहे की आपल्या खाण्यावर कंट्रोल ठेवा. आपल्या डाएटवर नियंत्रण ठेवावे.



पंतप्रधान मोदींनी फटकारले


मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितले की रुग्णालयात दाखल करताना त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला होता. पंतप्रधान मोदींनी त्यांना आपल्या तब्येतीची काळजी न घेतल्याबद्दल फटकारले.

Comments
Add Comment

आरोग्य समिती अध्यक्षांचा पहिला वहिला अनोखा प्रयोग

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती आरोग्य समितीच्या

मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना

मुंबई: अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या नियोजित बैठकीस गैरहजर राहिल्याबद्दल मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी

खाजगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक परिषदेत मंजूर

मुंबई : राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत खाजगी कौशल्य

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना मोठी भेट

मुंबई : ठाणे महानगरपालिकेतील 'गट ड' श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला

म्हाडा गाळेधारकांना मोठा दिलासा! भाडेकरार धोरणासाठी विशेष समिती स्थापन करणार; मंत्री शंभूराज देसाईंची विधान परिषदेत माहिती

मुंबई : मुंबईसह राज्यातील म्हाडा वसाहतींमध्ये भाडेतत्त्वावर व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांच्या अनेक वर्षांच्या

राज्यातील कापूस खरेदीला मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्राकडे मागणी; मंत्री जयकुमार रावल यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि जास्तीत जास्त कापूस सरकारी दराने खरेदी केला जावा,