Health: जेवण जेवल्यानंतर चुकूनही खाऊ नका फळ नाहीतर...

  130

मुंबई: हेल्दी आणि फिट राहण्यासाठी डाएटची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. एक परफेक्ट डाएटमध्ये फळ अतिशय गरजेचे असते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स तसेच मिनरल्स असतात. यामुळे जेवणानंतर लगेचच फळ खाणे चांगले नसते. खासकरून आंबट फळे खाऊ नयेत. यामुळे शरीराला अतिशय नुकसान होऊ शकते. यामुळे जेवणानंतर लिंबू, संत्रे,द्राक्षे खाऊ नयेत.



होऊ शकतात समस्या


पचनासंबंधित आजार


जेवण जेवल्यानंतर खेळ खाल्ल्यात पोटात जडपणा, गॅस तसेच अपचनाचा त्रास संभवतो. यामुळे आपल्या पचनशक्तीवर परिणाम होतो. अनेकजण जेवल्यावर फळ खातात त्यांना गॅस्ट्रोइंटेस्टायनलचा त्रास होतो.



पोषण मिळण्यास अडथळा


जेवण जेवल्यांनंतर फळ खाल्ल्यास शरीरास योग्य प्रकारे पोषण मिळत नाही. आंबट फळांमध्ये अनेक प्रकारची पोषकतत्वे असतात. जर जेवण जेवल्यानंतर फळ खात असाल तर पोषकतत्वांचे ठीक पचन होत नाही. यामुळो रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.



अॅसिडिटीचा त्रास


जेवणानंतर लगेचच आंबट फळे खाल्ल्यास अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. पोटात अॅसिड बनण्यास सुरूवात होते. यामुळे बैचेनी, अपचन तसेच छातीत जळजळ होऊ शकते.

Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे