Health: जेवण जेवल्यानंतर चुकूनही खाऊ नका फळ नाहीतर...

मुंबई: हेल्दी आणि फिट राहण्यासाठी डाएटची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. एक परफेक्ट डाएटमध्ये फळ अतिशय गरजेचे असते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स तसेच मिनरल्स असतात. यामुळे जेवणानंतर लगेचच फळ खाणे चांगले नसते. खासकरून आंबट फळे खाऊ नयेत. यामुळे शरीराला अतिशय नुकसान होऊ शकते. यामुळे जेवणानंतर लिंबू, संत्रे,द्राक्षे खाऊ नयेत.



होऊ शकतात समस्या


पचनासंबंधित आजार


जेवण जेवल्यानंतर खेळ खाल्ल्यात पोटात जडपणा, गॅस तसेच अपचनाचा त्रास संभवतो. यामुळे आपल्या पचनशक्तीवर परिणाम होतो. अनेकजण जेवल्यावर फळ खातात त्यांना गॅस्ट्रोइंटेस्टायनलचा त्रास होतो.



पोषण मिळण्यास अडथळा


जेवण जेवल्यांनंतर फळ खाल्ल्यास शरीरास योग्य प्रकारे पोषण मिळत नाही. आंबट फळांमध्ये अनेक प्रकारची पोषकतत्वे असतात. जर जेवण जेवल्यानंतर फळ खात असाल तर पोषकतत्वांचे ठीक पचन होत नाही. यामुळो रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.



अॅसिडिटीचा त्रास


जेवणानंतर लगेचच आंबट फळे खाल्ल्यास अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. पोटात अॅसिड बनण्यास सुरूवात होते. यामुळे बैचेनी, अपचन तसेच छातीत जळजळ होऊ शकते.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण