मुंबई: हेल्दी आणि फिट राहण्यासाठी डाएटची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. एक परफेक्ट डाएटमध्ये फळ अतिशय गरजेचे असते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स तसेच मिनरल्स असतात. यामुळे जेवणानंतर लगेचच फळ खाणे चांगले नसते. खासकरून आंबट फळे खाऊ नयेत. यामुळे शरीराला अतिशय नुकसान होऊ शकते. यामुळे जेवणानंतर लिंबू, संत्रे,द्राक्षे खाऊ नयेत.
जेवण जेवल्यानंतर खेळ खाल्ल्यात पोटात जडपणा, गॅस तसेच अपचनाचा त्रास संभवतो. यामुळे आपल्या पचनशक्तीवर परिणाम होतो. अनेकजण जेवल्यावर फळ खातात त्यांना गॅस्ट्रोइंटेस्टायनलचा त्रास होतो.
जेवण जेवल्यांनंतर फळ खाल्ल्यास शरीरास योग्य प्रकारे पोषण मिळत नाही. आंबट फळांमध्ये अनेक प्रकारची पोषकतत्वे असतात. जर जेवण जेवल्यानंतर फळ खात असाल तर पोषकतत्वांचे ठीक पचन होत नाही. यामुळो रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.
जेवणानंतर लगेचच आंबट फळे खाल्ल्यास अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. पोटात अॅसिड बनण्यास सुरूवात होते. यामुळे बैचेनी, अपचन तसेच छातीत जळजळ होऊ शकते.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…