८ वर्षांनी पहिल्यांदा इरफान पठाणच्या पत्नीचा दिसला चेहरा, सुंदरतेमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना देते मात

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी ऑलराऊंडर आपल्या विधानांमुळे बऱ्यादचा चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावांचे शिखर उभे करणाऱ्या सरफराज खानला टीम इंडियात स्थान न दिल्याने केलेल्या प्रतिक्रियेमुळे इरफान पठाण चांगलाच चर्चेत होता. मात्र यावेळेस चर्चा क्रिकेटची नव्हे तर त्याच्या खासगी जीवनाबद्दल होत आहे.


लग्नाच्या ८ वर्षानंतर पहिल्यांदा त्याने आपल्या पत्नीची झलक चाहत्यांना दाखवली आहे. टीम इंडियाचा स्टार माजी ऑलराऊंडर इरफान पठाण सातत्याने चर्चेत राहत असतो. यावेळेस त्याच्या खाजगी जीवनाबद्दल चर्चा होत आहे. खरंतर २०१६मध्ये लग्न बंधनात अडकलेला हा भारतीय क्रिकेटर आपल्या पत्नीसोबतचे फोटो तर वारंवार शेअर करत असतो. मात्र यावेळेस त्याने असे काही केले आहे की जोरदार चर्चा होत आहे.


 


इरफान पठाणने लग्नाच्या ८व्या वाढदिवसानिमित्त पत्नी सफा बेगसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची खास बात म्हणजे यात त्याने पत्नीचा चेहरा लपवलेला नाही. याआधी त्याने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये सफा हे हिजाबमध्ये होती अथवा तिने आपला चेहरा हाताने लपवलेला होता.


इरफानने लग्नाच्या ८व्या वाढदिवसानिमित्त एक प्रेमळ मेसेज आपल्या पत्नीला लिहित तिच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले. एकच व्यक्ती किती साऱ्या भूमिका निभावण्यात माहीर असते. मूड चांगला करणारी, कॉमेडियन, ट्रबलमेकर, प्रत्येक स्थितीत साथ देणारी, फ्रेंड, माझ्या मुलांची आई. आपल्या जीवनातील सुंदर प्रवासासाठी मला तुझी साथ भेटली. लग्नाच्या ८व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Comments
Add Comment

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला