अर्थसंकल्पाच्या दिवशी अर्थमंत्र्यांनी का निवडली निळ्या रंगाची ही खास साडी, जाणून घ्या महत्त्व

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४मधील अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी खास निळ्या रंगाची साडी नेसली होती. जाणून घ्या याचे महत्त्व...


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४ या वर्षाचा अर्थंसंकल्प सादर करताना खास निळ्या रंगाची साडी नेसली होती. अर्थमंत्री सीतारमण अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्या साडी नेहमीच चर्चेत असतात कारण या खास दिवशी त्या खास रंगाची साडी नेसतात. त्या नेहमी खादी आणि हँडलूम साड्यांना प्राधान्य देतात.


यंदाच्या अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्री सीतारमण निळ्या रंगाची साडी नेसून संसद भवनात पोहोचल्या होत्या. या निळ्या रंगाच्या साडीची किनार क्रीम रंगाची होती तसेच क्रीम रंगाचा ब्लाऊज होता.


निळा रंग ज्ञान तसेच शांततेचे प्रतीक असते. फेंगशुईमध्ये निळ्या रंगाला प्रगती आणि सकारात्मक परिवर्तनाचा रंग असते. याचा योग्य प्रकारे वापर झाल्यास सदस्यांना आरोग्याचे लाभ होतात. चिंतेपासून मुक्तता मिळते. तसेच आर्थिक आणि बौद्धिक प्रगती होते.


इतकंच नव्हे तर निळा रंग पाण्याप्रमाणेत चंचल, गतीमान आणि जीवनदायिनीची शक्ती प्रदान करतो. धर्म शास्त्रात निळा रंग बल, पुरूषार्थ तसेच वीरतेचे प्रतीक मानला जातो.


खास निळ्या रंगाची साडी नेसलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या दरम्यान लाल रंगाची छोटी टिकली आणि कानात छोटे टॉप्स घातले होते. हातात सोन्याच्या बांगड्या होत्या. यावेळी लाल रंगाचा लिफाफा होता.

Comments
Add Comment

'टायटॅनिक पोज' आणि 'उभं राहून बाईक' चालवणं पडलं महागात! मानसी पारेख आणि टिकू तल्सानियावर गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल

अहमदाबाद : अभिनेत्री मानसी पारेख (Manasi Parekh) आणि ज्येष्ठ अभिनेते टिकू तल्सानिया (Tiku Talsania) यांच्यावर अहमदाबादच्या

Mamta kulkarni : वाद वाढताच ममता कुलकर्णीचा 'यू-टर्न'; 'दाऊद दहशतवादी नाही' म्हणणारी अभिनेत्री आता म्हणाली...

'मी दाऊदबद्दल नाही, तर विकी गोस्वामीबद्दल बोलत होते...  अभिनयक्षेत्रातून अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता

फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय