Ayodhya: मुकेश अंबानी यांचे संपूर्ण कुटुंब पोहोचले अयोध्येत, इतके पैसे केले दान, जाणून घ्या रक्कम

नवी दिल्ली: राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा(ram mandir pran pratishtha) समारंभात देशातील अनेक उद्योगपती पोहोचले होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आपल्या संपूर्ण कुटुंबासह अयोध्येत पोहोचले होते. एअरपोर्टवरून संपूर्ण कुटुंब कडक सुरक्षा व्यवस्थेत राम मंदिरात पोहोचले.


देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानीही आपल्या कुटुंबासमवेत अयोध्येत पोहोचले. त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगी इशा अंबानी, जावई आनंद पिरामल, मुलगा आकाश, अनंत अंबानी, सून श्लोका अंबानी उपस्थित होते. यावेळी संपूर्ण कुटुंब अतिशय उत्साही होते.


मुकेश अंबानी कुटुंबाने राम मंदिर ट्रस्टला २.५१ कोटी रूपयांचे दान केले. या निमित्त मुकेश अंबानी म्हणाले, भगवान श्रीराम येत आहे. २२ जानेवारीला संपूर्ण देशात राम दिवाळी असेल. मला या क्षणाचा साक्षीदार होता आले यासाठी मी सौभाग्यवान आहे. तर नीता अंबानी म्हणाल्या, जय श्री राम, हा एक ऐतिहासिक दिवस आहे. मला भारतीय संस्कृतीवर गर्व आहे.



रामाचे दर्शन घेऊन धन्य झालो


मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी म्हणाला,, हा दिवस इतिहासाच्या पानावर लिहिला जाईल. तर इशा अंबानी म्हणाले, आजचा दिवस आमच्यासाठी सर्वात पवित्र दिवसांपैकी एक आहे. इशा अंबानीसोबत तिचे पती आनंद पिरामलही येथे पोहोचले होते. ते म्हणाले, जय श्री राम.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात