BCAS ची मोठी कारवाई, IndiGo वर लावला १.२० कोटींचा दंड

नवी दिल्ली: मुंबई एअरपोर्टच्या टरमॅक(जमीन)वर प्रवाशांनी जेवण केल्याच्या प्रकरणी विमानन सुरक्षा निगराणी संस्था बीसीएएसरने IndiGoवर तब्बल १.२० कोटींचा दंड ठोठावला आहे. बुधवारी ही माहिती देण्यात आली.


यासोबतच प्रवाशांनी हवाई पट्टीजवळ जेवण करण्याच्या घटनेप्रकरणी बीसीएएसने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडवरही ६० लाखांचा दंड ठोठावला आहे. तर डीजीसीएने या प्रकरणी मुंबई विमानतळ परिचालक एमआयएलवर ३० लाखांचा दंड ठोठावला आहे.


कारणे दाखवा नोटीस केली होती जारी


याआधी बीसीएएसने इंडिगो आणि एआयएएलला कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. रविवारी दीर्घकाळाच्या उशिरानंतर जसे इंडिगोचे गोवा-दिल्ली हे विमान मुंबई विमानतळावर उथरले तर अनेक प्रवासी इंडिगो विमानातून बाहेर आले आणि टरमॅकवर बसले. या दरम्यान काही प्रवासी जमिनीवर बसून जेवण करतानाही दिसले.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.






नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोकडून याबाबत नोटीस जाहीर करत इंडिगो आणि एमआयएएल दोन्ही स्थितीचे अनुमान करण्यात आणि विमानतळावर प्रवाशांसाठी योग्य ती व्यवस्था करण्यास वेळेआधी सक्रिय दिसले नाही. नोटीसमध्ये पुढे म्हटले की इंडिगोने सुरक्षा तपासाचे पालन केल्याशिवाय एअरपोर्टवर प्रवाशांना विमानातून एप्रनवर उतरण्याची परवानगी दिली.

ज्योतिरादित्य सिंधियांनी घेतली होती बैठक


विमानातील प्रवाशांचा विमानतळावर जमिनीवर बसून जेवण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंत्रालयाच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत मीटिंग घेतली होती.

Comments
Add Comment

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका