Video: बाबा महाकाल भस्म आरतीसाठी पोहोचले भारताचे हे क्रिकेटर

Share

उज्जैन: भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा आणि रवी बिश्नोई यांनी उज्जैनमध्ये बाबा महाकाल यांचे दर्शन घेतले. ते १५ जानेवारील तडके बाबा महाकाल यांच्या भस्म आरतीत सामील झाले आणि तेथे त्यांनी पूजाअर्चा केली. त्यांनी नंदी हॉलमध्ये बसून बाबांचे ध्यानही केले.

पूजाअर्चासाठी ते नंदी हॉलमध्ये सगळ्यात पुढे बसले होते. नंदी हॉलनंतर महाकाल मंदिर परिसरात उपस्थित इतर देव देवतांचीही त्यांनी पुजा केली. तीनही क्रिकेटर बराच वेळ मंदिर परिसरात होते. यावेळेस पुजारींनी त्यांना बाबा महाकालचे महत्त्वही सांगितले.

 

सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना १४ जानेवारीला इंदौरच्या होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. हा सामना जिंकून भारताने मालिकेवर कब्जा केला. अफगाणिस्तानच्या टीमने भारतासमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने सहज पूर्ण केले. महाकालच्या दर्शनासाठी हे खेळाडू वेळ काढून आले.

अनुष्कासह विराटनेही केला होता अभिषेक

प्रत्येक मोठा खेळाडू आणि सेलिब्रेटी बाबा महाकालच्या दर्शनसाठी उज्जैन येथे जरूर येतो. गेल्या वर्षी मार्चमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मानेही बाबा महाकालचे दर्शन केले होते. दोघांनी बाबा महाकालची भस्म आरती केली होती. पूजा अर्चा केली होती. टीम इंडियाच्या माजी कर्णधार विराटने महाकालेश्वर मंदिरात गर्भ हाबाहेर बसून महाकाल ध्यान केले होते.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

7 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

8 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

9 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

9 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

10 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

10 hours ago