IND vs AFG: विराट कोहलीचे पुनरागमन शक्य, मात्र कशी असणार प्लेईंग ११?

मुंबई: आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ इंदौरच्या होळकर स्टेडियममध्ये आमनेसामने असतील. मात्र या सामन्यात टीम इंडियाचे प्लेईंग ११ काय असणार आहे? खरंत, भारतीय संघासाठी प्लेईंग ११ ची निवड सोपी असणार नाही. दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीचे पुनरागमन निश्चित आहे. यशस्वी जायसवालच्या जागी शुभमन गिलला संधी मिळू शकते. मात्र रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव यांच्यातील एकाची निवड सोपी नाही.



काय असणार टीम इंडियाची प्लेईंग ११?


असे ानले जात आहे की रोहित शर्मासोबत शुभमन गिल सलामीवीर असेल. यानंतर तिसऱ्या स्थानावर कोहली खेळेल. तर चौथ्या स्थानावर तिलक वर्मा दिसू शकतो. विकेटकीपर म्हणून संजू सॅमसनच्या वर जितेश शर्माला संधी मिळू शकते. पहिल्या सामन्यात शिवम दुबेला प्लेयर ऑफ दी मॅच निवडण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्याचे खेळणे निश्चित आहे.



भारतीय संघाचे संभाव्य प्लेईंग ११


रोहित शर्मा (कर्णधार)
शुभमन गिल
विराट कोहली
तिलक वर्मा
जितेश शर्मा (विकेटकीपर)
शिवम दुबे
रिंकू सिंह
अक्षर पटेल
रवि बिश्नोई/कुलदीप यादव
मुकेश कुमार
अर्शदीप सिंह

Comments
Add Comment

BRICS : ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांचे संयुक्त घोषणापत्र

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे ब्रिक्स क्रीडा संयुक्त घ

Karn Sharma : कर्ण शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. यूपी टी२० लीग

Colombo Test : कोलंबो कसोटीत पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल, पडिक्कलचे शतक आणि गिलचे अर्धशतक

कोलंबो : देवदत्त पडिक्कलच्या सलग दुसऱ्या कसोटी शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या

Shubman Gill : शुभमन गिलच्या कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार,

AUS vs BAN : मिचेल स्टार्कची कमाल, ऑस्ट्रेलियाने मॅके कसोटी एक डाव आणि ५१ धावांनी जिंकली

मॅके : मिचेल स्टार्कने घेतलेल्या एकूण १० बळींच्या (मॅचमधील दोन्ही डावांत मिळून) जोरावर ऑस्ट्रेलियाने

Ind vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला बाद केल्यानंतर मैदानातच राडा; फर्नांडोसोबत जोरदार बाचाबाची

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच सत्रात मैदानावरील वातावरण चांगलेच