Video : रोहित झाला कन्फ्युज...टॉसदरम्यान या खेळाडूचे नावच विसरला

  51

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ आजपासून अफगाणिस्तानविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेचा आजपासून सुरूवात झाली आहे. मोहालीमध्ये आजचा पहिला सामना रंगत आहे. यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.


या टॉसदरम्यान रोहितसोबत एक मजेदार किस्सा पाहायला मिळाला. रोहित आपल्या खेळाडूचे नावच विसरला जो सामन्यात खेळणार नाही.


 


अँकरने जेव्हा रोहितला विचारले की कोणता खेळाडू सामन्याच्या बाहेर आहे. यावर रोहितने आवेश खान, संजू सॅमसन आणि यशस्वी जायसवाल यांची नावे घेतली. मात्र रोहित आणखी एका खेळाडूचे नाव विसरला.


तेव्हा रोहितने अँकरला सांगितले की त्याने टॉस आधी त्याला सांगितले होते ना. तेव्हा अँकर मुरली कार्तिकने स्पिनर कुलदीप यादवचे नाव घेतले. तेव्हा रोहित एकदम खुश झाला आणि त्याने अँकरच्या हो ला हो म्हटले.


रोहितचा हा मजेदार किस्सा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रोहित तब्बल १४ महिन्यांनी टी-२० क्रिकेटमध्ये परतत आहे. या सामन्यात विराट कोहली खेळत नाहीये.

Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये