Bangladesh: पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या पंतप्रधानांना फोनवरून दिल्या शुभेच्छा, पाहा काय म्हणाले

Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना निवडणुकीत त्यांच्या पक्षाला प्रचंड यश मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. सोबतच म्हटले की भारत बांगलादेशसोबत आपल्या स्थायी आणि लोकांच्या कल्याणासाठी आधारित भागीदारी मजबूत करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनीही आपल्या विजयानंतर भारताला घनिष्ट मित्र असल्याचे म्हटले होते आणि म्हटले होते की दोन्ही शेजारील देशांनी द्विपक्षीय रूपाने अनेक समस्यांचे निराकरण केले आहे.

पंतप्रधान मोदींनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून एका पोस्टमध्ये म्हटले की, पंतप्रधान शेख हसीनाशी बातचीत केली आणि लोकसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मी बांगलादेशच्या लोकांना यशस्वी निवडणुकीसाठी अभिनंदन करतो. आम्ही बांगलादेशसोबतच्या आपल्या स्थायी आणि जनकेंद्रित भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी प्रतिबद्ध आहे.

 

बांगलादेश निवडणुकीचा निकाल

बांगलादेशात रविवारी लोकसभा निवडणूकीसाठी मतदान झाले होते. यात शेख हसीनाच्या नेतृत्वात आवामी लीग पार्टीने प्रचंड मोठा विजय मिळवला आहे. दरम्यान, निवडणुकीत कमी मते पडली. बांगलादेशमध्ये मुख्य विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

21 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago