IND Vs AGF: अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेत रोहित शर्मा असणार कर्णधार

  95

मुंबई: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणरा आहे. दोन्ही संघादरम्यानच्या मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारीला खेळवला जाणार आहे. या मालिकेतील मोठी अपडेट समोर आली आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृ्त्व करणार आहे. सोबतच विराट कोहलीही अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसू शकतो.


रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही गेल्या वर्षभरापासून भारतासाठी टी-२० सामन्यात खेळलेले नाहीत. मात्र अफगाणिस्तान मालिकेतून ते पुनरागमन करू शकतात.



रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे खेळणे निश्चित!


भारतीय टी-२० संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे पुनरागमनावर सातत्याने सस्पेंस कायम आहे. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार अफगाणिस्तान मालिकेतून दोन्ही दिग्गजांचे पुनरागमन शक्य आहे.



भारत वि अफगाणिस्तान मालिका


११ जानेवारी पहिला टी २० सामना, मोहाली
१४ जानेवारी दुसरा टी२० सामना, इंदौर
१७ जानेवारी तिसरा टी-२० सामना, बंगळुरू


सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील.

Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये