Dhangar Reservation : धनगर आरक्षणाबाबत आजपासून हायकोर्टात सुनावणी

काय आहे धनगरांची मागणी?


मुंबई : राज्यभरात मराठा समाजाच्या आरक्षणावरुन (Maratha Samaj reservation) चांगलाच वाद पेटला आहे. मराठा आणि ओबीसी (OBC) समाजातील वाद सुरु असताना यात धनगरांच्या आरक्षणाचा (Dhangar Reservation) मुद्दाही चर्चेत आला. धनगर आरक्षणासाठी देखील ठिकठिकाणी उपोषण करण्यात आले. राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीत (Scheduled caste) समाविष्ट करावे, यासाठी धनगरांचा लढा सुरु आहे. धनगरांच्या या मागणीवर आजपासून हायकोर्टात (High Court) होणार सुनावणी होणार आहे.


धनगरांना अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. शासन दरबारी धनगड अशी नोंद आहे. मात्र, राज्यातील धनगर हे धनगड नसून धनगर आहेत, असं या याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे ही सुनावणी महत्त्वाची मानली जात असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सध्या राज्यातील धनगर समाजाला ओबीसीचे राजकीय आरक्षण असून, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे म्हणजेच एसटीचे आरक्षण देण्याची मागणी होत आहे. तर, धनगर समाजाला आरक्षण मिळेल आणि निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी

रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे

जलक्षेत्रांतील जमिनींच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणणार विशेष धोरण - मंत्री नितेश राणे यांनी घेतला ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’चा आढावा

मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी

नाहूर–ऐरोली उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर, केबल-स्टेड रचनेतून ठाणे–मुंबईला नवी गती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर