Terrorist attack: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या(jammu-kashmir) पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर गुरूवारी हल्ला केला. दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर गोळीबार केला. यात तीन जवान शहीद झाले आहेत तर तीन जवान जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराच्या वृत्ताला दुजोरा दिला. राजौरीच्या थानामंडीच्या डेरा की गलीमध्ये २० डिसेंबरच्या रात्रीपासून ऑपरेशन सुरू होते. २१ डिसेंबरच्या दुपारी ३.४५ मिनिटांनी लष्कराच्या दोन गाड्या जेव्हा सैन्याला घेऊन ऑपरेशन एरियामध्ये जात होते तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी याला प्रत्युत्तर दिले.


 


अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार थानामंडी-सूरनकोट रोडवर सावनी परिसरात लष्कराच्या वाहनावर हल्ला झाला. त्यांनी सांगितले, हे वाहन बुफलियाज येथून लष्कराच्या जवानांना घेऊन जात होते. बुफलियाजमध्ये दहशतवाद्यांविरोधात घेराबंदी तसेच तपास अभियान बुधवारपासून सुरू आहे.



काय म्हटलं लष्कराने?


लष्कराच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार या परिसरात चकमक सुरू आहे. अतिरिक्त जवानांना घटनास्थळी पाठवले जात आहे.

Comments
Add Comment

अशी झाली जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे चोरी !

पॅरिस : जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे घडलेल्या चोरीने जगभरात खळबळ उडाली आहे. सकाळी संग्रहालय उघडलेलं असताना

कर्नूल बस अपघात : स्मार्टफोन बॅटरी फुटल्यामुळे आग, १९ प्रवासी मृत्युमुखी

कर्नूल : आंध्र प्रदेशमधील कर्नूलमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात