चालो नाचो! सलमानने ममता बॅनर्जींना नाचवले!

कोलकाता : कोलकाता (Kolkata) येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival) सुरू आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) देखील उपस्थित राहिल्या होत्या. या चित्रपट महोत्सवाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. यात सलमान खान, (Salman Khan) अनिल कपूर, (Anil Kapoor) महेश भट्ट, शत्रुघ्न सिन्हा, सोनाक्षी सिन्हासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.


कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये सलमान खानने या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून केली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी 'बांग्लार माटी बांग्लार जल' हे गाणे गायले. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ममता बॅनर्जी या सलमान खान आणि महेश भट्ट यांच्यासोबत नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओत अनिल कपूर, सोनाक्षी आणि शत्रुघ्न सिन्हा देखील स्टेजवर दिसत आहेत. तर सौरव गांगुली देखील शेजारी टाळ्या वाजवताना दिसत आहे.





ममता बॅनर्जींचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहते त्याला भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र