Instagram: ऐश्वर्या फक्त या एका व्यक्तीला करते इन्स्टाग्रामवर फॉलो, पाहा कोण आहे ही व्यक्ती

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन(aishwarya bachchan) गेल्या ३० वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. तिच्या सुंदरतेचे आजही जगभरात अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर तिचे कोट्यावधी चाहते आहेत.


इन्स्टाग्रामवर या अभिनेत्रीला १३.३ मिलियनच्या जवळपास लोक फॉलो करतात मात्र फार कमी लोकांना हे माहीत आहे की इन्टाग्रामवर ऐश्वर्या केवळ एका व्यक्तीला फॉलो करते.


ऐश्वर्या केवळ आपले पती अभिषेक बच्चनला फॉलो करते. फॉलोईंग लिस्टमध्ये अभिषेक एकमेव अशी व्यक्ती आहे जिला ऐश्वर्या फॉलो करते.


सध्या अभिनेत्री ऐश्वर्या राय आपले पती अभिषेक बच्चनसोबतच्या घटस्फोटांच्या बातम्यांवरून चर्चेत आहे. असा दावा केला जात आहे की दोघांमध्ये काही आलबेल नाही आहे. पती अभिषेक बच्चन आणि सासरच्या लोकांसोबत ऐश्वर्याचे जमत नसल्याच्या अफवा सोशल मीडियावर आगीप्रमाणे पसरल्या आहेत.


इतकंच नाही ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. तसेच या वाढत्या वादावरून आता सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. अनेकांचे म्हणणे आहे की सासरे आणि सून कधीच एकमेकांना फॉलो करत नव्हते. तर काहींचे म्हणणे आहे घरात्या वादामुळे हे असे घडले आहे.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड