IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या टी-२० मध्ये खेळणार श्रेयस अय्यर, या युवा खेळाडूंची संघातून सुट्टी

मुंबई: ऑस्ट्रेलियाने(australia) ५ टी-२० सामन्यांची मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाला हरवले. या पद्धतीने त्यांनी मालिकेत २-१ असे पुनरागमन केले आहे. मालिकेतील उर्वरीत २ सामन्यांसाठी श्रेयस अय्यर भारतीय संघाचा भाग असणार आहे. मात्र श्रेयस अय्यरच्या पुनरागमनानंतर कोणत्या खेळाडूला बाहेर बसावे लागेल. खरंतर, या मालिकेत सलामीवीर यशस्वी जायसवाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी आपला जलवा दाखवला आहे. मात्र तिलक वर्मा अपेक्षानुसार कामगिरी करू शकलेला नाही.



श्रेयस अय्यरच्या पुनरागमनानंतर तिलक वर्माची सुट्टी


असे मानले जात आहे श्रेयस अय्यर याच्या पुनरागमनानंतर प्लेईंग इलेव्हनमधून तिलक वर्माची सुट्टी होऊ शकते. म्हणजेच भारतीय संघाच्या टॉप ४मध्ये सलामीवीर यशस्वी जायसवाल यांच्याशिवाय ऋतुराज गायकवाड, इशान किशन आणि श्रेयस अय्यर असतील. तिलक वर्माचे प्लेईंग ११मधून बाहेर असणे निश्चित आहे.



रायपूरमध्ये खेळवला जाणार मालिकेतील चौथा सामना


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना १ डिसेंबरला रायपूरमध्ये खेळवला जाईल. यानंतर दोन्ही संघ मालिकेतील शेवटचा सामना ३ डिसेंबरला आमने सामने असतील. हा सामना बंगळुरूच्या एन चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख