IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या टी-२० मध्ये खेळणार श्रेयस अय्यर, या युवा खेळाडूंची संघातून सुट्टी

  105

मुंबई: ऑस्ट्रेलियाने(australia) ५ टी-२० सामन्यांची मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाला हरवले. या पद्धतीने त्यांनी मालिकेत २-१ असे पुनरागमन केले आहे. मालिकेतील उर्वरीत २ सामन्यांसाठी श्रेयस अय्यर भारतीय संघाचा भाग असणार आहे. मात्र श्रेयस अय्यरच्या पुनरागमनानंतर कोणत्या खेळाडूला बाहेर बसावे लागेल. खरंतर, या मालिकेत सलामीवीर यशस्वी जायसवाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी आपला जलवा दाखवला आहे. मात्र तिलक वर्मा अपेक्षानुसार कामगिरी करू शकलेला नाही.



श्रेयस अय्यरच्या पुनरागमनानंतर तिलक वर्माची सुट्टी


असे मानले जात आहे श्रेयस अय्यर याच्या पुनरागमनानंतर प्लेईंग इलेव्हनमधून तिलक वर्माची सुट्टी होऊ शकते. म्हणजेच भारतीय संघाच्या टॉप ४मध्ये सलामीवीर यशस्वी जायसवाल यांच्याशिवाय ऋतुराज गायकवाड, इशान किशन आणि श्रेयस अय्यर असतील. तिलक वर्माचे प्लेईंग ११मधून बाहेर असणे निश्चित आहे.



रायपूरमध्ये खेळवला जाणार मालिकेतील चौथा सामना


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना १ डिसेंबरला रायपूरमध्ये खेळवला जाईल. यानंतर दोन्ही संघ मालिकेतील शेवटचा सामना ३ डिसेंबरला आमने सामने असतील. हा सामना बंगळुरूच्या एन चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र