Lucky Girls Zodiac Signs: या राशीच्या मुली बदलतात आपल्या नवऱ्याचे भाग्य

मुंबई: या राशीच्या(zodiac sign) मुली आपल्या पतीसाठी खूपच नशीबवान असतात. लग्नानंतर त्या आपल्या पतीचे भाग्य बदलतात. जाणून घ्या कोणत्या राशींच्या असतात या मुली.


मेष रास - मेष राशीच्या मुली आपल्या पतीसाठी लकी असतात. याच्या लग्नानंतर त्यांच्या पतीचे नशीब चमकते. मेष राशीच्या मुलींचा स्वामी मंगळ असतो. मंगळाच्या प्रभावामुळे या बोल्ड आणि साहसी असतात.


वृषभ रास - या राशीच्या मुली आपल्या पतीसाठी नशीबवान ठरतात. या मजबूत आणि विश्वासाच्या असतात. यांच्या समजुतदारपणाचे प्रत्येकजण कौतुक करत असतात. आपल्या पतीला प्रत्येक निर्णय घेण्याआधी समजावतात आणि योग्य सल्ला देतात.


कर्क रास - कर्क राशीच्या मुली शांत स्वभावाच्या असतात. मात्र लग्नानंतर आपले पती आणि घरकुटुंबातील लोकांची चांगली देखभाल घेतात. आपल्या जोडीदाराची साथ आणि त्याचे प्रेम हिच्यासाठी सर्वकाही असते.


मकर रास - मकर राशीच्या मुली आपल्या नवऱ्याशी खांद्याला खांदा लावून चालतात आणि त्यांची प्रेरणा घेऊन चालतात. जे काम हाती घेतात ते पूर्ण करूनच सोडतात. आपल्या नवऱ्याच्या आयुष्याक मकर राशीच्या मुली महत्त्वाची भूमिका निभावतात.

Comments
Add Comment

मुंबईकरांनी दिवाळीत फटाक्यांसह केला कचरा, महापालिकेने तब्बल ३,००० टन जमा केला..

मुंबई (खास प्रतिनिधी): दीपावलीच्या पूर्वी करण्यात आलेली साफसफाई आणि या सणाच्या काळात भेटवस्तू तसेच फटाक्यांचा

हवामान खात्याचा महाराष्ट्राला आज आणि उद्यासाठी पावसाचा इशारा

मुंबई : यंदा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अती पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी उभी पिकं वाहून गेली. केंद्र

आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या मोहम्मद सलीम शेखला दुबईतून अटक, मुंबई पोलीस क्राइम ब्रॅंचची मोठी कामगिरी!

मुंबई: मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश

मध्य रेल्वेचा ९ दिवस मेगाब्लॉक! 'या' स्थानकांदरम्यान वाहतूक राहणार बंद, लांबपल्ल्याच्या लोकल ट्रेनला फटका

मुंबई: कर्जत स्थानकाच्या पुनर्रचना कामासाठी मध्य रेल्वेने ९ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक २४

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या