Indigo: इंडिगोच्या फ्लाईटमध्ये महिलेसोबत घडले असे काही की, सोशल मीडियावर युजर्सची नाराजी

मुंबई: विमानातून प्रवास कऱणे कोणाला आवडत नाही. देशातील बरेचसे लोग फ्लाईटने प्रवास यासाठी करतात ज्यामुळे त्यांचा वेळ वाचतो. सोबतच कम्फर्टही मिळतो. आता असा सवाल आहे की हे सुख प्रत्येकाला मिळते का? सागरिका पटनाईक नावाच्या महिलेने विमान प्रवासाचा असा एक फोटो शेअर केला आहे जे पाहून तुम्हालाही हा प्रश्न नक्कीच पडेल.


पुण्याहून नागपूरच्या दिशेने जाताना सागरिकाच्या फ्लाईटमध्ये जे घडले ते हैराण करणारे होते. इंडिगोच्या विमान क्रमांक ६ई-६७९८मध्ये प्रवास करत असलेल्या सागरिका पटनाईक यांनी विमानातील प्रवासाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून युजर्स चांगलेच भडकले आहेत. त्यांना दिलेल्या सीटवरील कुशनचच गायब आहे. ही बातमी टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने देण्यात आली आहे.


 


टीओईशी बोलकाना सागरिकाचे पती सुब्रत पटनायक यांनी सांगितले की त्यांची पत्नी सुरूवातीला सीट कुशन गायब झाल्याने चांगलीच हैराण झाली. याबाबत तिने केबिन क्रूला ही परिस्थिती सांगितली मात्र त्यावेळेस बोर्डिंगची प्रक्रिया सुरू होती, सागरिका यांना उभे राहावे लागले यामुळे इतर प्रवाशांना त्रास झाला.


वाद होऊ नये साठी क्रूच्या एका सदस्याने दुसऱ्या सीटवरचे अतिरिक्त कुशन आणून सोय कून दिली. सोशल मीडिया एक्सवर सुब्रतने एअरलाईन्सबाबत आपला राग व्यक्त केला. तसेच सवाल केला की या सीटवरील कुशन अचानक गायब कसे होऊ शकतात. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये हे ही म्हटले की इंडिगोकडून इतक्या निष्काळजीपणाची अपेक्षा नव्हती.


सुब्रत पटनायक यांनी सोशल मीडिया एक्सवर शेअर केलेल्या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. याला इंडिगोकडूनही गांर्भीयाने घेण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने