Health : थंडीत वाढतो या आजारांचा धोका, अशा लोकांनी जरूर घ्या काळजी

मुंबई: थंडीचा(winter) मोसम सुरू झाला आहे. थंडीचा मोसम खरं तर चांगला वाटतो मात्र अनेकदा आजारपणही(ilness) घेऊन येतो. आरोग्य तज्ञांच्या मते थंडीच्या मोसमात काही खास आजारांचा धोका वाढतो. अशातच लोकांनी आपल्या आरोग्याबाबत(health) जागरूक राहिले पाहिजे. जाणून घेऊया थंडीच्या दिवसांत कोणत्या आजारांचा धोका वाढतो.



थंडीच्या मोसमात होणारे आजार


थंडीच्या मोसमात अनेक प्रकारचे व्हायरस तसेच बॅक्टेरिया अॅक्टिव्ह होतात. हे बॅक्टेरिया श्वासाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतात आणि आजारी पाडतात. यामुळे श्वासासंबंधीचे आजार वाढतात. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते त्यांच्यामध्ये इन्फेक्शनचा धोका अधिक असतो.


थंडीच्या दिवसांत कोरडी हवा असल्याने अस्थमा आणि ब्रोंकायटिसचा धोका वाढतो. तसेच मायग्रेनचा त्रासही अधिक जाणवू शकतो. याशिवाय ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो त्यांचा त्रास या मोसमात वाढू शकतो.



या लोकांनी घ्या विशेष काळजी


थंडीच्या दिवसात अशा लोकांनी काळजी घ्यावी ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल.तसेच ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे अशा लोकांनीही आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. छोटी मुलांना या मोसमात न्यूमोनियाचा त्रास होऊ शकतो. यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे असते. ज्या लोकांना अस्थमा, ब्रोकांयटिस अथवा श्वासासंबंधीच्या आजारांचा त्रास आहे त्यांनीही या थंडीच्या दिवसात आरोग्याबाबत सतर्क राहणे गरजेचे असते.

Comments
Add Comment

BMC APP : रस्त्यांवर खड्डे दिवसात का? करा माय बीएमसी मार्ग ऍपवर तक्रार

Mumbai : नागरिकांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने या वर्षी ‘MyBMC MARG’

BMC : घरकाम करणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचे 'अ‍ॅप' विकसित करा; महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षांची मागणी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला बचत गटातील सदस्यांना हक्काचा रोजगार

Industrial and commercial water usage : तरण तलाव, बांधकामांच्या ठिकाणच्या जलजोडण्या करणार खंडित

औद्योगिक व व्यावसायिक पाणी वापरात २० टक्के कपात मुंबई: पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १०

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी